मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मदत करतील, या पलीकडे त्यांची कुवत हैसियत नाही, असा सणसणीत टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी लगावलायं.
मराठा आरक्षण प्रश्नी सर्वच खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून तोडगा काढावा, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलीयं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आंदोलनावरुन राज्याचं वातावरण ढवळून निघालं आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं असा जरांगेंचा आग्रह आहे.
डॉ. प्रकाश आंबेडकर सध्या आरक्षण बचाव मोर्चाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहेत. त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात जातीय संघर्ष तीव्र होतोय. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जातीय संघर्षावर भाष्य केलं.
Manoj Jarange यांनी सरकारला इशारा दिला. ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी 29 तारखेला पाडापाडीचा निर्णय घेतला जाणार असं वक्तव्य केलं
महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा ओबीसी आरक्षण संघर्षावर शरद पवार यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. त्यांनी आपलं मत मांडलं आहे.
आरक्षण मिळू दिले नाही तर आम्ही सत्तेत येऊ देणार नाही. तुम्ही जर आरक्षण देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावी लागेल.
29 ऑगस्टला विधानसभा निवडणुक लढवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय नाही.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे की नाही ? यावर विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जरांगेंनी केली