मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून शाब्दीक वाद सुरू आहेत.
दोन समाजात जो संघर्ष चालू आहे, तो थांबला पाहिजे, ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. लोक गुण्यागोविंदाने राहण्यासाठी जे करावं, लागेल ते करू.Eknath Shinde
केंद्र सरकारने ही मर्यादा वाढवली तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ
लवकरच आपल्याला टिकणारे आरक्षण मिळेल, कृपया आत्महत्येचा विचार करू नका, असं आवाहन मंत्री तानाजी सावंत यांनीो मराठा बांधवांना केलं.
शरद पवारांची भूमिका दुटप्पी आहे. लोकांना किती काळ फसणवार आहात? शरद पवार यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीच पाहिजे.
मनोज जरांगे स्वत: मुख्यमंत्री झाले तरी सगे सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे कोणीही तशी वल्गना करू नये
राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही, पण राज्यातील गोरगरिबांना आहे. राज ठाकरेंनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे.
एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी अडवली अन् त्यांना प्रश्न विचारले. पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षण शांतता रॅलीसाठी सोमवारी
80 वर्षांचा माणूस मणिपूर होईल म्हणत आहे. यांना मणिपूर होऊ नये यासाठी विचार करायला हवा होता. पण, यांना जेवढ्या दंगली घडवायच्या आहेत