आता आरक्षण कसं मिळवायचे आम्ही पाहतो. मी पुन्हा येत्या 20 जुलैपासून बेमुदत उपोषण करणार आहे. - मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी देवेंद्र फडणवीस इतर मंत्र्यांवर दबाव आणत असतील - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) आयोजित
राज्य सरकारला मी सावध करतो असे म्हणत त्यांच्या हातातून अद्यापही वेळ गेलेली नसून मला किंवा समाजाला राजकारणात यायचं नाहीये.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या महाशांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगर येथे समारोप होत असून मोठी तयारी करण्यात आली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. सर्वच आमदार एकाच माळेचे मनी आहेत, अशी टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मराठ्यांची अडवणूक करू नका. आमचं नुकसान झालं तर आता सहन करणार नाही. - मनोज जरांगे
आरक्षण हा सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी भारतीय राज्यघटनेनं दिलेला गंभीर सामाजिक कृती कार्यक्रम आहे. तो सरकारी कार्यक्रम नाही. - वंचित
महाविकास आघाडीच्या नेत्यांना मराठा आरक्षण बैठकीला जाण्यासाठी काय रोग आला होता? असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी केलायं. ते बीडमध्ये बोलत होते.
बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची सभा झाली. यावेळी बोलतांना त्यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली.