- Home »
- Marathi Movie
Marathi Movie
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींच्या कर्मभूमीत ‘बंध विमोचन राम’ गाण्याचे भावपूर्ण अनावरण
समर्थ रामदास स्वामींच्या कर्मभूमी आणि समाधिस्थान असलेल्या सज्जनगडावर भक्तिमय वातावरणात या गीताचे अनावरण करण्यात आले.
स्त्री विषयक समस्यांचा मागोवा घेणाऱ्या ‘बंधिनी’ चित्रपटातून साकारणार स्त्री भावविश्वाची कहाणी
सत्या फिल्म्स कंपनी निर्मित, सतीश वाघेला लिखित आणि संतोष मांजरीकर दिग्दर्शित 'बंधिनी' हा चित्रपट एका स्त्रीच्या भावनिक प्रवासाची कथा मांडतो.
अन्यायाविरुद्ध उभा ठाकणार ‘रंगा’! ‘सायको रंगा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित ..!!!
ताजी मांडणी, दमदार अँक्शन, शहरातील आकर्षक झगमगाटासोबत गावातल्या मातीमधील संघर्ष दाखवणारा हा टीझर प्रेक्षकांना प्रभावित करतो.
रिअल ते रील… ‘द्विधा’ मध्ये झळकणार मानसी कुलकर्णी आणि तिची लेक !
चित्रपटात अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांनी साकारलेल्या 'श्रावणी' या मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या बालपणीच्या भूमिकेत तिची कन्या ओवी दिसणार आहे.
“पाच फुटाचा बच्चन” मधून दुमदुमणार राम कृष्ण हरीचा गजर, कौस्तुभ रमेश देशपांडे यांचं लेखन, दिग्दर्शन
नुकतेच या चित्रपटाचे पहिलेवहिले टीजर पोस्टर आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे .
‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज! प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’
चित्रपटात आधीच दमदार कलाकारांची फौज असताना आता आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेचा खुलासा करण्यात आला आहे.
‘भूतम भयम्’ची जोरदार हवा! चाहते आणि इन्फ्लुएन्सर्सकडून भरभरून कौतुक, आजपासून सर्वत्र प्रदर्शित
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित आगामी हॉरर-कॉमेडी ‘भूतम भयम्’ने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं आहे.
ज्या समर्थ विचारांनी आयुष्याला दिशा दिली, त्याच संस्कारांची नव्याने आठवण करून देणारी एक कथा…
‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
भयाच्या सावटात झाला ‘भूतम भयम्’चा ट्रेलर लॉन्च! रहस्यमय ‘परीसा’ने वाढवली उत्सुकता
चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून एक भव्य, अंगावर काटा आणणाऱ्या वातावरणात हा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच संपन्न झाला.
सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची गाथा मोठ्या पडद्यावर; ‘आंग्रे’ चित्रपटाची घोषणा
चार दशकांहून अधिक काळ त्यांनी ब्रिटिश आणि पोर्तुगीज आक्रमकांच्या संयुक्त शक्तीला रोखत भारताच्या पश्चिम किनारपट्टीचे संरक्षण केले होते.