राज्यातील काँग्रेसला कशी उभारी देणार ? काँग्रेसचे नेते पक्ष का सोडून जात आहेत ? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस कशा लढणार ? कुणाल पाटील ते सत्यजित तांबे यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची लेट्सअपने घेतलेली धडाकेबाज मुलाखत.
संगमनेर शहरात भूमिगत गटारांचे जाळे टाकण्यात आले आहे. दरम्यान, भूमिगत गटार सफाई दरम्यान झालेल्या दुर्घटनेत दोघांना आपला जीव गमवावा लागला.
Satyajit Tambe Said Aurangzeb stain on history of Maharashtra : राज्यात सध्या औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवरून मोठं लोण उठलंय. अनेक राजकीय नेते कबर हटवण्याची मागणी करत आहेत, तर अनेकांनी कबर उखडून टाकू नये म्हणून वक्तव्य करण्यास सुरूवात केली आहे. याच दरम्यान आता आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी देखील मोठं वक्तव्य केल्याचं समोर आलंय. औरंगजेब हा […]