- Home »
- Mohan Bhagwat
Mohan Bhagwat
Malegaon Blast : भागवतांना अडकवा, मृत लोकांना शोधा; निकालानंतर माजी ATS अधिकाऱ्याचे दावे
Orders To Catch Mohan Bhagwat Claims Former ATS Officer Mehboob Mujawar : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची काल (दि.31) निर्देष सुटका केल्यानंतर दुसऱ्या दिवशी माजी ATS अधिकाऱ्याने केलेल्या धक्कादायक दाव्यांनी खळबळ उडाली आहे. मला संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना गुंतवण्याचे आणि ज्या संशयितांना मारण्यात आले होते ते संदीप डांगे आणि रामजी कलसांगरा यांना आरोपपत्रात जाणूनबुजून […]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस असल्याने अध्यक्षपद? नरेंद्र जाधवांनी मोठा खुलासा करत सगळं सांगितलं
Narendra Jadhav On RSS : राज्यात गेल्या काही दिवसांपासून त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीवरुन राजकारण चांगलंच तापलं आहे.
स्वतःच्या इच्छेने धर्मांतर होत असलं तरी.. सरसंघचालक मोहन भागवत यांचं धर्मांतरावर मोठ वक्तव्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूर येथे कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय)चं आयोजन केलं होतं. दोन दिवस चालणाऱ्या या वर्गाचा काल
जो पर्यंत हिंदू बलवान होत नाही तोपर्यंच जगात… पहलगामनंतर हिंदूंच्या सुरक्षेवर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
Mohan Bhagwat यांनी पहलगाम हल्ला आणि राष्ट्रीय सुरक्षेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते आरएसएसच्या ऑर्गनायझर या मासिकाच्या कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते.
आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं; सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य
जगाला धर्म शिकवणं हे भारताचं कर्तव्य आहे. धर्माच्या माध्यमातूनच मानवतेची उन्नती होणं शक्य आहे. विश्वकल्याण हा आमचा प्रमुख धर्म आहे.
प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य, दहशतवाद्यांना धडा शिकवावा; मोहन भागवतांची स्पष्ट भूमिका
Mohan Bhagwat On Pahalgam Terror Attack: हिंसा हा आपला स्वभाव नाही. परंतु दहशतवाद्यांना धडा शिकविला पाहिजे.
केजरीवालांचा माइंडगेम! संघप्रमुख भागवतांना लिहीलं पत्र; विचारले भाजपविरोधी 4 सवाल
अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एक पत्र लिहीले आहे. यात त्यांनी भागवतांना अनेक प्रश्न विचारले आहेत.
कोणत्याही प्रार्थनास्थळांच्या खाली हिंदू मंदिर असल्याचा दावा अयोग्य; सरसंघचालक भागवतांचं मत
भारत विश्वगुरु झाला पाहिजे, असं आपल्या सगळ्यांना वाटतं. कारण आपण सगळे भारतीय आहोत. विश्वाला गुरुची आवश्यकता आहे का? पूर्वीपेक्षा आजचे
राम मंदिराची निर्मिती झाली म्हणून कुणी हिंदूंचा नेता… मोहन भागवत यांचं मोठं विधान
भौतिक सुखातून नव्हे, तर नैतिक तत्त्वातून भारत विश्वगुरू होईल. विश्वगुरू होण्याची भारताची क्षमता आहे. भौतिक प्रगती होत असताना
जास्त मुले जन्माला घालण्यासाठी लाडकी बहिणी योजनेसाठीसारखी एखादी स्कीम आणा; ओवैसींचा भागवतांवर पलटवार
Asaduddin 0waisi: पहिल्यांदा आम्हाला शिव्या दिल्यात आहे. पण मुस्लिम समाजाचा टीएफआर रेट (एकूण जन्मदर) घटला आहे.
