अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एक पत्र लिहीले आहे. यात त्यांनी भागवतांना अनेक प्रश्न विचारले आहेत.
भारत विश्वगुरु झाला पाहिजे, असं आपल्या सगळ्यांना वाटतं. कारण आपण सगळे भारतीय आहोत. विश्वाला गुरुची आवश्यकता आहे का? पूर्वीपेक्षा आजचे
भौतिक सुखातून नव्हे, तर नैतिक तत्त्वातून भारत विश्वगुरू होईल. विश्वगुरू होण्याची भारताची क्षमता आहे. भौतिक प्रगती होत असताना
Asaduddin 0waisi: पहिल्यांदा आम्हाला शिव्या दिल्यात आहे. पण मुस्लिम समाजाचा टीएफआर रेट (एकूण जन्मदर) घटला आहे.
RSS Mohan Bhagwat Statement On Population Growth : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (RSS) मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी देशातील लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “लोकसंख्या घटणे ही चिंतेची बाब आहे. आधुनिक लोकसंख्या विज्ञान सांगते की, जेव्हा एखाद्या समाजाची लोकसंख्या (प्रजनन दर) 2.1 च्या खाली जाते, तेव्हा कोणतीही समस्या नसली तरी तो समाज […]
भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपूरमध्ये संघ मुख्यालयात (RSS) दाखल झाले आहेत.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहल आहे. त्यामध्ये त्यांनी ५ प्रश्न विचारलेत.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदू समाजाविषयी भाष्य केलं आहे. संपत्तीचा वापर हा स्वत:साठी न करता परोपकारासाठी करतो.
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. त्यांना ॲडव्हान्स सिक्युरिटी लाइजन (Advance Security Liaison) सुरक्षा मिळाली.
आता राहुल गांधी यांचं दुसरं भाषणही वादात सापडलं आहे. या भाषणातील काही शब्द वगळण्यात आले आहेत.