Mohan Bhagwat Statement On Retirement : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शंभर वर्षांच्या उत्सवानिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी (Mohan Bhagwat) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणात 75 वर्षांनंतर निवृत्तीची चर्चा आणि त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले. मोहन भागवत म्हणाले, मी कधीही असं म्हटलं नाही की, मी 75 वर्षांनंतर निवृत्त होईन किंवा कोणाला निवृत्त […]
हिंदू राष्ट्राचा सत्तेशी काहीही संबंध नाहीय हिंदू राष्ट्र म्हणजे सर्वांना समान न्याय देणारी, सर्व धर्मांचा आदर करणारी संस्कृती आहे.
Kishor Tiwari Letter to Mohan Bhagwat : मोदींच्या (PM Modi) निवृत्तीची चर्चा पुन्हा तापली आहे. नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी (Mohan Bhagwat) वयाची पंच्याहत्तरी ओलांडली की, नेतृत्वाची जबाबदारी पुढच्या पिढीला द्यावी, असं सूचक विधान केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावरून पायउतार होणार का? या चर्चांना जोर मिळाला […]
Orders To Catch Mohan Bhagwat Claims Former ATS Officer Mehboob Mujawar : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची काल (दि.31) निर्देष सुटका केल्यानंतर दुसऱ्या दिवशी माजी ATS अधिकाऱ्याने केलेल्या धक्कादायक दाव्यांनी खळबळ उडाली आहे. मला संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना गुंतवण्याचे आणि ज्या संशयितांना मारण्यात आले होते ते संदीप डांगे आणि रामजी कलसांगरा यांना आरोपपत्रात जाणूनबुजून […]
Narendra Jadhav On RSS : राज्यात गेल्या काही दिवसांपासून त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीवरुन राजकारण चांगलंच तापलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूर येथे कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय)चं आयोजन केलं होतं. दोन दिवस चालणाऱ्या या वर्गाचा काल
Mohan Bhagwat यांनी पहलगाम हल्ला आणि राष्ट्रीय सुरक्षेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते आरएसएसच्या ऑर्गनायझर या मासिकाच्या कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते.
जगाला धर्म शिकवणं हे भारताचं कर्तव्य आहे. धर्माच्या माध्यमातूनच मानवतेची उन्नती होणं शक्य आहे. विश्वकल्याण हा आमचा प्रमुख धर्म आहे.
Mohan Bhagwat On Pahalgam Terror Attack: हिंसा हा आपला स्वभाव नाही. परंतु दहशतवाद्यांना धडा शिकविला पाहिजे.
अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एक पत्र लिहीले आहे. यात त्यांनी भागवतांना अनेक प्रश्न विचारले आहेत.