Orders To Catch Mohan Bhagwat Claims Former ATS Officer Mehboob Mujawar : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची काल (दि.31) निर्देष सुटका केल्यानंतर दुसऱ्या दिवशी माजी ATS अधिकाऱ्याने केलेल्या धक्कादायक दाव्यांनी खळबळ उडाली आहे. मला संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना गुंतवण्याचे आणि ज्या संशयितांना मारण्यात आले होते ते संदीप डांगे आणि रामजी कलसांगरा यांना आरोपपत्रात जाणूनबुजून […]
Narendra Jadhav On RSS : राज्यात गेल्या काही दिवसांपासून त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीवरुन राजकारण चांगलंच तापलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूर येथे कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय)चं आयोजन केलं होतं. दोन दिवस चालणाऱ्या या वर्गाचा काल
Mohan Bhagwat यांनी पहलगाम हल्ला आणि राष्ट्रीय सुरक्षेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते आरएसएसच्या ऑर्गनायझर या मासिकाच्या कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते.
जगाला धर्म शिकवणं हे भारताचं कर्तव्य आहे. धर्माच्या माध्यमातूनच मानवतेची उन्नती होणं शक्य आहे. विश्वकल्याण हा आमचा प्रमुख धर्म आहे.
Mohan Bhagwat On Pahalgam Terror Attack: हिंसा हा आपला स्वभाव नाही. परंतु दहशतवाद्यांना धडा शिकविला पाहिजे.
अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एक पत्र लिहीले आहे. यात त्यांनी भागवतांना अनेक प्रश्न विचारले आहेत.
भारत विश्वगुरु झाला पाहिजे, असं आपल्या सगळ्यांना वाटतं. कारण आपण सगळे भारतीय आहोत. विश्वाला गुरुची आवश्यकता आहे का? पूर्वीपेक्षा आजचे
भौतिक सुखातून नव्हे, तर नैतिक तत्त्वातून भारत विश्वगुरू होईल. विश्वगुरू होण्याची भारताची क्षमता आहे. भौतिक प्रगती होत असताना
Asaduddin 0waisi: पहिल्यांदा आम्हाला शिव्या दिल्यात आहे. पण मुस्लिम समाजाचा टीएफआर रेट (एकूण जन्मदर) घटला आहे.