- Home »
- Mumbai News
Mumbai News
लिटमस टेस्टमध्ये नापास होताच राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट; ‘बेस्ट’ राजकारणाची तुफान चर्चा
राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने मुंबईच्या राजकारणात भूकंप झाला आहे.
“देवाभाऊ जोमात, ठाकरे ब्रँड..” महायुतीने फक्त उद्धव ठाकरेंनाच डिवचलं; सेना भवनाबाहेर काय घडलं?
महायुतीकडून ठाकरे गटाला डिवचलं जात आहे. यातच आता शिवसेना भवनासमोरील एक बॅनर चर्चेत आला आहे.
Mumbai Rain : मिठी नदी मुंबईकरांना दरवेळी का घाबरवते? घोटाळा अन् विनाशाचा इतिहास काय?
Mumbai Mithi River Flood Alert : मुंबईत (Mumbai) दरवर्षी पावसाळा आला की नागरिकांसाठी त्रासदायक ठरतो. रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी, लोकल सेवा ठप्प होणे हे नेहमीचे चित्र असते. यामध्येच एक नदी दरवर्षी मुंबईकरांना धडकी भरवते, ती म्हणजे मीठी नदी (Mithi River). नाव गोड असलं तरी या नदीने अनेकदा जीवघेणं रूप धारण केलं आहे. सध्या पुन्हा […]
‘कांतारा’च्या प्रिक्वेलमध्ये गुलशन देवैया कुलशेखरच्या भूमिकेत; पॅन-इंडिया चित्रपटातील दमदार पदार्पण!
बॉलिवूड अभिनेता गुलशन देवय्या यांचा (Gulshan Devaiah) कुलशेखर या भूमिकेतील पहिला लूक अखेर उघड केला आहे
“मुंबई लुटणारे तुमच्याच सरकारमध्ये, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही”, संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघात
मुंबईला लुटणारे तुमच्याच सरकारमध्ये आहेत असा टोला खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
साखरझोपेत असणाऱ्या कुटुंबावर दरड कोसळली; विक्रोळीतील घटनेत बाप-लेकीचा मृत्यू
विक्रोळी भागातील एका घरावर दरड कोसळली. या दुर्घटनेत कुटुंबातील वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.
शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा पुन्हा अडचणीत, 60 कोटींच्या फसवणुकीचा आरोप; पैशांचं नेमकं काय केलं?
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा पुन्हा (Raj Kundra) अडचणीत आले आहेत.
मुंबई महापालिकेसाठी अजितदादांची मोर्चेबांधणी; अनुभवी नवाब मलिकांना मोठी जबाबदारी
राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आणि नवाब मलिक यांच्यावर मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
दारू-कोंबडीमुळे कितीजण मेले? जैन मुनींचा चित्रा वाघ-मनीषा कायंदेंना टोला, कबुतरांवरून वाद पेटला…
Jain Muni Criticize Chitra Wagh And Manish Kayande : मुंबईतील कबुतरखान्यांच्या (Dadar Kabutarkhana) परिसरात पक्ष्यांना खाद्य घालण्यावर उच्च न्यायालयाने कायम ठेवलेला मनाई आदेश आता नव्या वादाला तोंड फोडत आहे. या निर्णयानंतर जैन समाज आक्रमक झालाय. 13 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा (Mumbai News) देण्यात आला आहे. रविवारी दादर कबुतरखान्याबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना जैन मुनी निलेशचंद्र विजय (Jain […]
चिंताजनक! एसटीच्या दैनंदिन उत्पन्नातील घट 5 कोटींवर; महसुलाचा आलेख घसरला
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत दैनंदिन उत्पन्नातील तूट पाच कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ही तूट 40 वर्षांतील सर्वात मोठी आहे