राजकारण निवडणुकीपुरते असते. मी पदाला चिकटून राहणारा व्यक्ती नाही. यापुढे निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्तेशिवाय आता पर्याय राहिलेला नाही हे लक्षात घ्या असे सांगतानाच सर्वच क्षेत्रात हे तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली आहे.
ठाकरे गटाने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. "वेळ आलीय, एकत्र येण्याची" अशा सूचक शब्दांत ठाकरे गटाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) तडकाफडकी आदेश काढत सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.
‘देवमाणूस‘ मधला अध्याय या मालिकेचा प्रोमो प्रसारीत झाला आणि देवमाणूसच्या या तिसऱ्या सीजनमध्ये नवीन इरसाल पात्र पाहायला मिळणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
मुंबईत पहिलं आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सेवेत दाखल झालं असून या नव्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलमुळे जगाच्या दिशेने नवा सागरी दरवाजा खुला झाला आहे.
एसटी महामंडळाने जवळपास 87 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली रक्कम पीएफ अन् ग्रॅच्युटीत भरणा केलेलीच नाही.
ठाकरे कुटुंबाला वाटतंय की आता पक्षाची जास्तीत जास्त जबाबदारी आदित्य ठाकरेंना दिली गेली पाहिजे.