“विरोधकांना जेव्हा वाटत होते की, मी राजकारणात संपलो आहे, तेव्हा मी सकारात्मकतेने काम करत राहिलो. त्यातूनच मला पुन्हा संधी मिळाली
मुंबईतील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाचं तब्बल 35 तासांनंतर विसर्जन झालं.
विरोधकांकडे कुठलाही विषय नसल्याने ते वारंवार सोलापूरच्या घटनेवरून टीका करत आहेत.
समु्द्राला आलेल्या भरतीमुळे विसर्जन आथा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लांबणीवर पडलं आहे. अशी स्थिती कधीच निर्माण झाली नव्हती.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणे ही केवळ दोन पक्षांची गरज नाही तर राज्यासाठीही गरजेचं आहे असे राऊत म्हणाले आहेत.
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : समुद्रात मोठी भरती आल्याने आतापर्यंत लालबागच्या राजाचे विसर्जन झालेले नाही. शनिवारी 6 सप्टेंबर रोजी
पुणे आणि मुंबईत गणेश विसर्जनावेळी दुर्दैवी अपघात; सहा जणांचा मृत्यू, अनेक जखमी
भारतातील पहिली टेस्ला कार मला विकत घेता आली. महत्वाचे म्हणजे मी कोणत्याही सवलतीशिवाय संपूर्ण किंमत भरून ही गाडी घेतली आहे.
या मुद्द्यावर भुजबळ अजूनही आक्रमकच आहेत. एका मुलाखतीत त्यांनी मी गप्प बसणार नाही असा इशारा सरकारला दिला.
राज्यात 2026-27 या वर्षासाठी 15 हजार शेतकरी उत्पादक गट तयार करून शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट आहे