- Home »
- Mumbai News
Mumbai News
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : समुद्रात मोठी भरती, लालबागच्या राजाचे विसर्जन रखडले
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : समुद्रात मोठी भरती आल्याने आतापर्यंत लालबागच्या राजाचे विसर्जन झालेले नाही. शनिवारी 6 सप्टेंबर रोजी
गणेशोत्सवात आनंदावर विरजण! पुणे-मुंबईत दुर्दैवी अपघात, सहा जणांचा मृत्यू
पुणे आणि मुंबईत गणेश विसर्जनावेळी दुर्दैवी अपघात; सहा जणांचा मृत्यू, अनेक जखमी
भारतातील पहिली Tesla Car मंत्री सरनाईकांच्या हाती; निश्चय केला अन् खरा ठरला.. पाहा Video
भारतातील पहिली टेस्ला कार मला विकत घेता आली. महत्वाचे म्हणजे मी कोणत्याही सवलतीशिवाय संपूर्ण किंमत भरून ही गाडी घेतली आहे.
“तासाभरात दोन-दोन जीआर निघतात, शब्दांचीही हेराफेरी केली, आता मी..”, भुजबळांचा सरकारला थेट इशारा
या मुद्द्यावर भुजबळ अजूनही आक्रमकच आहेत. एका मुलाखतीत त्यांनी मी गप्प बसणार नाही असा इशारा सरकारला दिला.
राज्यातील सर्व तालुके अन् गावांत ‘फार्मर कप’, समितीही गठीत; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
राज्यात 2026-27 या वर्षासाठी 15 हजार शेतकरी उत्पादक गट तयार करून शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट आहे
मोठी बातमी! हैदराबाद गॅझेट लागू होणार, आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेणार; सरकारचा मनोज जरांगेंना शब्द
राज्य सरकारच्या उपसमितीच्या शिष्टमंडळाने आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची तातडीने भेट घेतली.
“मनोज जरांगे शरद पवारांचं नाव का घेत नाही, सर्वात आधी मी जरांगेंना..”, आ. लाड यांनी काय सांगितलं?
मराठा आरक्षणाच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील शरद पवार यांच्यावर टीका का करत नाहीत असा सवाल लाड यांनी विचारला.
मोठी बातमी! गळ्यात भगवे गमछे, CSMT परिसरात चोरी; मराठा आंदोलन बदनाम करण्याचा डाव?
Manoj Jarange Patil Maratha Protest : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) सुरु केलेल्या उपोषणाला आज (1 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. आरक्षणावर तोडगा निघत नसल्याने जरांगे यांनी उपोषण आणखी तीव्र करण्याची घोषणा केली असून आजपासून पाणी त्याग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे या […]
Maratha Protest : जरांगेंचं वादळ मुंबईत; सरकराच्या हालचाली सुरू, पहिली प्रतिक्रिया आली
समितीच्या सदस्यांची बैठक सध्या तरी नाही जरांगे यांचे निवेदन मागणे आम्हाला प्राप्त होतील त्यानंतर समितीच्या सदस्यांना बोलवून ठरवलं जाईल.
वारं फिरणार! उद्धव ठाकरे फिरवणार फडणवीसांना फोन; विषय नेमका काय?
उद्धव ठाकरे यांनी मी रेड्डी साहेबांना पाठिंबा द्यावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करणार आहे, असे सांगितले.