कित्येक दशकांपासून वाढवण बंदराची (Wadhawan Port) गरज होती. मात्र, या प्रकल्पाला साठ वर्षापर्यंत विरोधकांनी रोखलं होतं - पीएम मोदी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आज सकाळी ठाणे येथे मूक आंदोलन करण्यात येणार आहे.
suryachi pille Natak :नाटककार वसंत कानेटकर लिखित ‘सूर्याची पिल्ले’ हे सप्टेंबर महिन्यात पुन्हा नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे.
Ramdas Athawale On Nitin Gadkari : केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुंबई गोवा
Sonu Sood Meets Para Athlete: अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) एक उत्तम अभिनेता असण्यासोबत रिअल लाईफ हिरोही आहे. याचं उदाहरण तो कायम गरजूंना मदत करत देत असतो.
शालेय शिक्षण विभागाने ठाणे आणि मुंबईच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित केले, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने शिवाजी साटम सन्मानित 58 व 59 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला.
बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवरील अत्याचाराच्या घटनेनं (Badlapur Crime) राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरुपतीच्या धर्तीवर विठुरायाच्या दर्शनासाठी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील १५ ऑगस्टला मंत्रालयाच्या आवारात जाऊन महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री तिरंगा फडकवेल. ठाकरे 2 चंच सरकार असेल.