रिटायरमेंटसाठी तुम्ही जितक्या लवकर नियोजन करताल तितके तुमच्यासाठी फायद्याचे राहिल असे अर्थतज्ज्ञ सांगतात.
सन २०१९ ते २०२४ पर्यंत देशात दहा कोटी रुपयांपर्यंत (Rich Indian) कमाई करणाऱ्या लोकांच्या संख्येत तब्बल ६३ टक्के वाढ झाली आहे.