- Home »
- NCP
NCP
शिष्टमंडळात कोणीही स्थानिक राजकारण आणू नये, शरद पवारांचा संजय राऊतांना टोला
शिष्टमंडळात कोणीही स्थानिक राजकारण आणू नये, असा टोला राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांना लगावलायं.
आमचे सहकारी नेहमी काहीतरी घेऊन येतात अन्…, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना मिश्किल टोला
Ajit Pawar : सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या आदेशानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असून महाविकास आघाडी
सुप्रिया सुळे, असदुद्दीन ओवैसी पाकिस्तानचा बुरखा फाडणार; जाणून घ्या पंतप्रधान मोदींचा मास्टर प्लॅन
Asaduddin Owaisi : पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) तणाव वाढला असून या
पवारांनीच उडवला दोन NCP एकत्र येण्याचा पतंग; राऊतांनी आतली गोष्ट सांगत फोडला राजकीय भूकंपाचा फुगा
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या मनोमिलनाबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आतली गोष्ट लेट्सअप मराठीशी बोलताना सांगितलीयं.
रस्त्याच्या कामात दिरंगाई; निलेश लंकेंनी कानशिलात लगावली? उपअभियंत्याविरोधात पोलिस ठाण्यात ठिय्या…
रस्त्याच्या कामात दिरंगाई केल्याप्रकरणी खासदार निलेश लंके यांनी उपअभियंता आणि ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन केलंय.
महायुती पालिका निवडणुका एकत्र लढणार? मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच म्हणाले…
Devendra Fadnavis : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार माहिन्यात होणार आहे.
अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पुणे शहराध्यक्ष कोण पठ्ठ्या होणार? ‘ही’ नावे आहेत चर्चेत…
राष्ट्रवादीला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्ष शोधण्याची वेळ आली आहे. या संदर्भात काल मुंबईत वरिष्ठांची बैठक पार पडली.
कोल्हे अन् जानकारांनी अजितदादांची नाक घासून माफी मागावी; अमोल मिटकरींची अट
अजित पवार यांच्यावर विषारी टीका करणाऱ्या शरद पवार गटातील नेत्यांनी नाक घासून माफी मागावी, अशी अट अमोल मिटकरींनी घातलीयं.
सांगली जिंकण्यासाठी अजितदादांनी तोफगोळा जमविला ! जयंत पाटलांना जेरीस आणणार
Ajit Pawar vs Jayant Patil: सांगलीतील दोनपैकी एकही जागा जिंकू न शकल्याचे शल्य अजिदादांच्या मनात आहे.
दोन्ही राष्ट्रवादीचे लवकर मनोमिलन व्हावे, मी मध्यस्थीसाठी तयार; अजितदादांच्या नेत्याचं मोठं विधान
शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी आशेचा किरण दाखवला. त्यानुसार, आता हे मनोमिलन लवकरात लवकर व्हावे, असं विधान भुजबळांनी केलं.