- Home »
- NCP
NCP
इंडिया आघाडी सक्रीय नाही, राहुल गांधींनी आणखी…; पवारांचा विरोधकांना काय सल्ला?
इंडिया आघाडी (India Alliance) आज सक्रिय नाही. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकत्र यावे लागेल. आमच्या पक्षाची पुनर्बांधणी करावी लागेल.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका : करो या मरो… ठाकरे आणि शरद पवारांचे मिशन
Uddhav Thackeray and Sharad Pawar: शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेससाठी ही निवडणूक तितकीच महत्त्वाची.
तर माझी मंत्रिपदावरून हकालपट्टी करा…शिरसाट अजितदादांच्या खात्यावर चिडले !
Sanjay Shirsat : . जर मला पूर्ण निधी नाही मिळाला तर सामाजिक न्याय विभाग चालवणे अवघड होईल असं म्हणत सरकारला घरचा आहेर दिला आहे.
राष्ट्रवादीच्या नाहाटाकडून योजनेच्या नावाखाली कोट्यवधीचा गंडा ! गुन्हा दाखल होताच फरार
या प्रकरणी राहुल रामराजे मक्तेदार (वाकड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नाहाटा, अजय श्यामकांत चौधरी, अॅड. रविराज गजानन जोशी या तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Ajit Pawar Vs Sharad Pawar: ‘अजितदादां’कडे आमदार-खासदारांचा ओढा, काकांची मात्र कसोटी ?
Ajit Pawar Vs Sharad Pawar: शरद पवार गटाच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत जाण्याची आग्रही भूमिका घेतलीय.
मलाही मुख्यमंत्री व्हायचंय, पण…; अजितदादांनी मनातलं बोलून दाखवलं
Ajit Pawar: राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावे हे सर्वांना वाटते, पण ते अद्याप शक्य झालेले नाही. कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटत आहे पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही.
विधानसभेत पराभव, अजितदादांचा फेटा बांधण्यास नकार, माजी आमदाराला अश्रू अनावर
चंदगड येथील नागरी सत्कार समारंभात अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेण्यास नकार दिला. त्यामुळं राजेश पाटील भावुक झाले.
कार्यालयाचे उद्घाटन अजितदादांकडून वेळेच्या आधीच; भाजपच्या मेधा कुलकर्णी चिडल्या, मग दादांनीच तोडगा काढला
Medha Kulkarni : . वेळेच्या आधी दहा मिनिटे उद्घाटन झाले आहे. त्याचे नक्कीच मला वाईट वाटते. माजी विनंती आहे दादांना रात्रीची किंवा दिवसाची कुठली ही वेळ द्या पण एक वेळ घोषित करा.
अजितदादांचा मोठा निर्णय, अन्न व नागरी पुरवठा विभागातील जुने आदेश रद्द होणार
Ajit Pawar : राज्यात धान खरेदी, भरडाई, साठवण व वाहतूक प्रक्रियेत शासनासह शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या प्रक्रियेत सुधारणा
पहलगाम हल्ला… केंद्र शासनाचे अपयश, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Jayant Patil Criticized Central Government On Pahalgam Attack : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावरून जयंत पाटलांनी (Jayant Patil) केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. हे केंद्र शासनाचं अपयश असल्याची टीका त्यांनी केलीय. आजवर केंद्र शासनाने काश्मीर अत्यंत सुरक्षित आहे, दहशतवादी घटना (Pahalgam Attack) संपुष्टात आल्याचं सांगितलं, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]