नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जेडीयूने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वातील सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.
31 डिसेंबर 2024 नंतर शेतकऱ्यांना डीएपी खत 1350 रुपये प्रति बॅग या दराने वितरित करण्यासाठी अतिरिक्त अनुदान वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना व्यावसायिक रूपाने बळकट करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजना सुरू केली आहे.
वजन जास्त असल्याने तिला अंतिम सामन्यापूर्वी कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत काय कार्यवाही केली याची माहिती देण्यासाठी आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.
मोदी सरकारच्या कार्यकाळातील प्रत्येक दुसरा राज्यपाल उत्तर प्रदेश किंवा दक्षिण भारतातील राहिला आहे.
मेटाने भारतात व्हॉट्सअप सेवा बंद करण्याची कोणतीही माहिती सरकारला दिलेली नाही अशी माहिती मंत्री वैष्णव यांनी दिली.
अर्थमंत्री निर्माला सीतारामण लोकसभेत अर्थसंकल्प सादरर करत आहेत. त्यांनी यामध्ये तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरचा हा एनडीए सरकार पहिला अर्थसंकल्प
सरकारने कृषी क्षेत्रासाठी १.५२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात येणार.
जगातल्या अशा काही देशांची माहिती घेणार आहोत जेथील सरकार जनतेकडून एक रुपयाही टॅक्स घेत नाही.