महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या विषयावर नवीन वाद उभा राहिला आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावर मराठा क्रांती मोर्चाने मोठा आक्षेप नोंदवला आहे.
कोलकाता हायकोर्टाने पश्चिम बंगालमधील ओबीसी प्रमाणपत्र रद्द केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना हा राजकीय धक्का मानला जात आहे.