Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Attak) बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन
आपली हवाई सुरक्षा प्रणाली म्हणजेच एअर डिफेन्स सिस्टीम देशासाठी अभेद्य भींत बनून उभी होती. या भींतीला धडक देणे शत्रू राष्ट्राला
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नौदलाने त्वरित कारवाई केली. केवळ 96 तासांमध्ये नौदलाने युद्धनौका, पाणबुड्या
BLA कडून स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला जात आहे. स्वातंत्र्यासाठी BLA कडून गेल्या बऱ्याच वर्षांपासून लढा दिला जात आहे. BLA
एएनआय, नवी दिल्ली. ज्या ठिकाणांहून पाकिस्तान ट्यूब लाँच ड्रोनद्वारे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता, ती ठिकाणे
संघर्ष, युद्ध याऐवजी चर्चेतून तोडगा काढावा असंही जी७ देशांनी अधिकृत निवेदनात म्हटलंय. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान,
भारताने 6 बॅलेस्टिक मिसाईल्स डागल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. तीन एअरबेसवर स्फोट झालेत. त्यानंतर पाकिस्तानकडून
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता. यामध्ये 26 जणांनी आपले प्राण गमावले होते.
पाकिस्तानच्या या मागणीनंतर जगभरातून त्यावर टीका होऊ लागली. तथापि, रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानने म्हटलं आहे की
मनोजला फोन आला अन् सर्व सुट्ट्या तुर्तास रद्द करण्यात येत असून तु कामावर रुजू व्हावस असं सांगितलं गेल. त्याच क्षणाला मनोजने