India Pakistan Ceasefire How India Defeated Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम (Pahalgam Attack) येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये दहशतवाद्यांचे पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनेशी संबंध (India Pakistan Ceasefire) असल्याचे आढळून आले. यानंतर, भारताने जगाला उघडपणे इशारा दिला की हल्ल्यातील गुन्हेगार आणि त्यामागील दहशतवादी संघटना कोणालाही सोडणार नाहीत. […]
पाकिस्तानने आपल्या मोहिमेत भारतीय वायूसेनेचं एअरबेस, एस 400 सिस्टिम, वीज आणि सायबर तंत्रावर हल्ला केल्याचा दावा केला होता.
तुर्कीने पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानच्या मदतीसाठी शस्त्रास्त्रे सुद्धा देत आहे.
या करारात आम्ही फक्त मध्यस्थ आहोत आणि यात आम्हाला काहीच करता येणार नाही असे जागतिक बँकेने स्पष्ट केले.
भारत सरकारने टेरिटोरियल आर्मी (प्रादेशिक सेना) सक्रिय करण्याचे आदेश दिले आहेत.
आताच हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावर मोठा स्फोट झाला आहे.
चिनाब नदीवर बनलेल्या सलाल धरणाचे फक्त एक गेट उघडे आहे. तर बगलिहार धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.
भारताची आक्रमक कारवाई पाहता बांग्लादेशने वायूसेनेला अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे.
Shahbaz Sharif MP & Former Pakistani Major Tahir Iqbal Cried In Pakistani Parliament : भारताने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये (Pakistan) भीतीचे वातावरण आहे. भारत पुन्हा हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला असून, यात भीतीत पाकिस्तानचा खासदार संसदेत ढसाढसा रडल्याचे समोर आले आहे. पीएमएलएनचे (पाकिस्तान मुस्लिम लीग-एन) खासदार ताहिर […]
पाकिस्तानी सैन्याने काल भारताच्या 15 सैन्य ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या एस 400 ने पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टम उद्धवस्त करुन टाकले.