- Home »
- Pahalgam Attack
Pahalgam Attack
वेळीच थांबा, अन्यथा यावेळी नकाशावरून सर्वनाश; आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकला इशारा
Army chief General Upendra Dwivedi पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले तेव्हा संपूर्ण जग भारताच्या मागे एकवटले.
सीमेवर रक्ताची नदी वाहू दे, आम्ही क्रिकेट खेळणारच; संजय राऊतांचा मोदी सरकारवर थेट वार
पहलगाम हल्ल्यामध्ये 26 महिलांचे सिंदूर पुसले गेले, पण पैशासाठी इकडे क्रिकेट खेळवले जाते असं संजय राऊत म्हणाले.
IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? टीम इंडियाच्या गोटात तणाव; कोच गंभीरने..
देशभरातून होत असलेला विरोध पाहता टीम इंडियाच्या गोटातूनही या सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
भारताविरोधात निर्णय घेऊन स्वत:च्या पायावरच पाकिस्तानने मारली कुऱ्हाड, ‘तो’ निर्णय आला अंगलट
पाकिस्तानने भारतासाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले होते. दरम्यान, आता पाकिस्तानने भारताविरोधात घेतलेला हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला.
इंडियन एअरफोर्स प्रमुखांनी पहिल्यांदाच सांगितला आकडा; वाचा, पाकिस्तानचे किती फायटर जेट्स पाडले?
ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानी एअर फोर्सची किती फायटर विमान पाडली? त्या बद्दल इंडियन एअरफोर्सने पुष्टी केली आहे.
“अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गैरवापराची आता फॅशन”, मोदी अन् सैन्यदलांच्या विरोधातील वक्तव्य महागात; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने महिला शिक्षिकेची एफआयआर रद्द करण्याची मागणीही अमान्य केली.
भारत येणार आणि मारून जाणार हे त्यांना माहीत; पंतप्रधान नरेंद्र मोदींच लोकसभेत विरोधकांना थेट उत्तर
पहलगाम हल्ल्यावर लोकसभेत चर्चा सुरू असून त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्त दिलं आहे. यावेळी त्यांनी अनेक दावे केले.
PM मोदींमध्ये इंदिरा गांधींएवढी हिंमत असेल तर, डोनाल्ड ट्रम्प यांना खोटे ठरवा; राहुल गांधींचं थेट चॅलेंज
आज संसदेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर घणाघाती टीका केली.
“पाकिस्तानसमोर फक्त अर्ध्या तासातच शरणागती”, राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
सरकारने पाकिस्तानसमोर अक्षरशः शरणागती पत्करली अर्ध्या तासात सरेंडर केलं. या सरकारमध्ये लढण्याची इच्छाशक्तीच नव्हती.
“तुमच्या डोक्यावर केस नाही मग तेही चीनला द्यायचं का?”, अमित शाहांनी सांगितला ‘तो’ जुना प्रसंग
एक खासदार महावीर प्रसाद त्यागी म्हणाले होते की 'तुमच्या डोक्यावर केस नाहीत मग तेही चीनला द्यायचं का?'
