Army chief General Upendra Dwivedi पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले तेव्हा संपूर्ण जग भारताच्या मागे एकवटले.
पहलगाम हल्ल्यामध्ये 26 महिलांचे सिंदूर पुसले गेले, पण पैशासाठी इकडे क्रिकेट खेळवले जाते असं संजय राऊत म्हणाले.
देशभरातून होत असलेला विरोध पाहता टीम इंडियाच्या गोटातूनही या सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
पाकिस्तानने भारतासाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले होते. दरम्यान, आता पाकिस्तानने भारताविरोधात घेतलेला हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला.
ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानी एअर फोर्सची किती फायटर विमान पाडली? त्या बद्दल इंडियन एअरफोर्सने पुष्टी केली आहे.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने महिला शिक्षिकेची एफआयआर रद्द करण्याची मागणीही अमान्य केली.
पहलगाम हल्ल्यावर लोकसभेत चर्चा सुरू असून त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्त दिलं आहे. यावेळी त्यांनी अनेक दावे केले.
आज संसदेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर घणाघाती टीका केली.
सरकारने पाकिस्तानसमोर अक्षरशः शरणागती पत्करली अर्ध्या तासात सरेंडर केलं. या सरकारमध्ये लढण्याची इच्छाशक्तीच नव्हती.
एक खासदार महावीर प्रसाद त्यागी म्हणाले होते की 'तुमच्या डोक्यावर केस नाहीत मग तेही चीनला द्यायचं का?'