- Home »
- Pahalgam Attack
Pahalgam Attack
रायफल हिसकावण्याचा प्रयत्न अन्…, सय्यद हुसेन शाह पर्यटकांना वाचवण्यासाठी दहशतवाद्यांशी भिडला
Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Attack) येथे 22 एप्रिल मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला संपूर्णपणे भारत सरकार जबाबदार, पाकिस्तानचे गंभीर आरोप
Pakistan Reaction On Pahalgam Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terrorist Attack) आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत हा हल्ला कोणी केला, असा प्रश्न उपस्थित होतो. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर आता पाकिस्तानची (Pakistan Defence Minister) प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानचे संरक्षण […]
पहलगामच्या हल्लेखोरांची ओळख पटली; चार दहशतवाद्यांचे फोटो समोर, तपासात धक्कादायक माहिती..
राष्ट्रीय तपास यंत्रणा या हल्ल्याचा तपास करत आहे. एक पथक श्रीनगरमध्ये दाखल झाले आहे. या अतिरेक्यांनी बऱ्याच विदेशी पर्यटकांनाही ठार करायचं होतं.
सात दिवस रेकी अन् 22 ला थेट फायरिंग; पहलगाम हल्ला प्रकरणी मोठा खुलासा
Pahalgam Terror Attack : मंगळवारी दुपारी पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचं नाव आणि धर्म कोणता असं विचारून गोळ्या घातल्या. या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. सहा त सात दहशतवाद्यांनी हत्याकांड घडवून आणल्याचं सांगितलं जात आहे. टीआरएफ कमांडर सैफुल्लाहने या हल्ल्याचा कट रचल्याची […]
काश्मीर हल्ल्यात पुण्याचे कौस्तुभ गणबोटे गेले, “माझा लाडका पुतण्या” म्हणत काकूंनी फोडला टाहो..
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या आठवणी त्यांच्या कुटुंबियांनी सांगितल्या.
मोठी बातमी! एलओसीजवळील घुसखोरीचा डाव उधळला; चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच आज जवानांनी अतिरेक्यांच्या घुसखोरीचा (Uri Encounter) डाव हाणून पाडला.
सैन्य अन् पोलिसांच्या गणवेशात दहशतवाद्यांचा हल्ला, दोन विदेशी नागरिकांसह 27 पर्यटकांचा मृत्यू
Pahalgam Attack : पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी (22 एप्रिल) रोजी मोठा दहशवादी हल्ला झाला असून या हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
