NOTAM: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असून भारत कधीही पाकिस्तानवर लष्करी कारवाई करणार असल्याची माहिती
Mallikarjun Kharge यांनी पंतप्रधान मोदी यांचा काश्मीर दौरा अन् पहलगाम हल्ल्याबाबत धक्कादायक दावा केला आहे.
Nationwide Mock Drill : भारतात उद्या (दि.7) होणाऱ्या मॉक ड्रिलमुळे जागतिक दक्षता चांगलीच वाढली आहे. दरम्यान, अमेरिका, युरोप आणि आशियाई देशाचं या मॉक ड्रिलकडे (MockDrill In India) लक्ष आहे. हल्ल्याला तोंड देण्यासाठी गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना मॉक ड्रिलचे आदेश देण्यात आले असून, राज्यात पुणे, मुंबईसह 16 शहरांमध्ये मॉक ड्रील केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. […]
पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार यांनी बैठकीनंतर सांगितलं की, सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या
पाकच्या नार्कोटिक्स कंट्रोल विभागावार मुनीरचीच खास माणसं आहेत. असीम मुनीर पाकिस्तानच्या कारगील युद्धातल्या पराभवाचा
No one afraid to Narendra Modi; Jarange sparks controversy after Pahalgam attack : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात २६ जणांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात भारताकडून पाकिस्तानची विविध बाजूंनी नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी भारत तयार असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. […]
Russia President Putin Support PM Modi About Pahalgam Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम आहे. दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी (Russia President Putin) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून आपला पाठिंबा व्यक्त केलाय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन […]
ही संपूर्ण घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर अहरबल परिसरातील एका नाल्यातून तरुणाचा मृतदेह सापडला. या प्रकरणाची
नोएडाजवळी रबूपुरा गावात राहणाऱ्या सीमा हैदर (Seema Haider) या पाकिस्तानी महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
Volleyball Men Nations League Venue Shifted From Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील (Pahalgam Attack) 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने काही मोठे पावले उचलले आहेत. याचा थेट परिणाम पाकिस्तानवर झाला. भारताने प्रथम सिंधू नदी करार रद्द केला. यानंतर, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले (India Pakistan Tension) […]