- Home »
- PAKISTAN
PAKISTAN
भारत व पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर : दिवसभरात काय घडले?
Pahalgam Attack नंतर देश थेट युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यात दिवसभर काय घडले जाणून घेऊयात..
Video : एका झटक्यात पूर्ण पाकिस्तान संपवून टाका, हत्यारं संपली तर वर्गणी…; जरांगेंनीही दंड थोपटले
जालना : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे भारताकडून या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी हालचालींना वेग आलेला असतानाच आता मराठा आरक्षणासाठी मैदान गाजवणारे मनोज जरांगेंनीही (Manoj Jarange) या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आह. तसेच भारतीय लष्कराच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यासाठी दंड थोपटले आहेत. ते पत्रकार परिषदेत […]
मोठी बातमी, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
Pakistan Blast: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
आता चर्चा नाही, तर पाकिस्तानशी अखेरची लढाई करावी ; फारुख अब्दुल्ला संतापले
पाकिस्तानने मानवतेची हत्या केली. आता चर्चा नाही, तर भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून आता भारताने बालाकोटपेक्षाही कठोर कारवाई करावी.
भारताला युद्धाची धमकी देणाऱ्या पाकने चीनकडे पसरले हात! 10 अब्ज युआन डॉलरच्या कर्जाची केली मागणी
पाकिस्तानने चीनकडून १० अब्ज युआन कर्ज मागितले. पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली.
Pahalgam Terror Attack ‘…तर पाकिस्तानसोबत युद्ध करा’, रामदास आठवलेंची मोठी मागणी
Ramdas Athawale : पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 लोकांनी आपला जीव गमावला, तर अनेक जण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठी मागणी केली आहे. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा, असं विधान त्यांनी केलं. ते […]
पाणी बंद केल्याचं पत्र दिलंय, पण…; सिंधू करार थांबवल्याबद्दल आंबेडकर काय म्हणाले?
धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही, असा कुठेत्र पत्रात उल्लेख नाही. याचा अर्थ असा की भारत सरकारने सिंधू करार रद्द केलेला नाही.
भारतीय नौदलाचा पाकिस्तानला अलर्ट! पाहा PHOTO
VIDEO : पाकिस्तानला भारतीय नौदलाचा ‘अलर्ट’? अरबी समुद्रात क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्र चाचण्या
Indian Navy’s Missile and Weapons tests in Arabian Sea : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) तणाव सतत वाढतोय. दरम्यान, भारतीय नौदलाने आपली युद्ध तयारी तीव्र केल्याचं दिसतंय. भारतीय नौदलाची जहाजे लांब पल्ल्याच्या अचूक हल्ल्यांसाठी त्यांच्या क्षेपणास्त्र आणि शस्त्र प्रणालींची सतत चाचणी घेत आहेत. भारतीय […]
डेडलाईन संपली! आतापर्यंत किती पाकिस्तान्यांनी देश सोडला? किती भारतीय मायदेशी परतले?
पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश दिले होते. आज (27 एप्रिल) पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याचा शेवटचा दिवस आहे.
