- Home »
- PAKISTAN
PAKISTAN
भारताने पाकवर आक्रमण केलं तर…, आपल्या नेत्याच्या वादग्रस्त विधानावर बांगलादेश सरकारची भूमिका काय?
Bangladesh च्या एका नेत्याने पहलगाम हल्ल्यावर एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यात त्यांना भारताला जणू इशाराच दिला आहे.
भारताने पाकिस्तानला दिला आणखी एक मोठा धक्का, सर्व प्रकारच्या पोस्टल- पार्सल सेवा बंद
India Bans Postal Services : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारकडून (Government of India)
Pahalgam terror attack : भारताचा पाकला मोठा झटका ! सर्व वस्तूंच्या आयातीवर घातली बंदी
पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी घातलीय. हा निर्णय पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व उत्पादनांना लागू होतो.
पाक लष्करप्रमुखाच्या ‘पोकळ धमक्या’, मोदी पाकची जिरवणार का?
भारताच्या कोणत्याही चुकीच्या कृतीला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी दिला.
पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम राष्ट्रांकडून पाकिस्तानला पाठिंबा; भारताविरोधात 57 देश एकवटले
Muslim nations ने हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देत भारताविरोधात 57 मुस्लिम देश एकवटले आहेत.
व्होट बॅंक दुरावण्याच्या भीतीने कॉंग्रेसने पाकिस्तानवर कारवाईची हिंमत केली नाही; एकनाथ शिंदेंची टीका
Eknath Shinde यांनी पहलगाम हल्ल्यावर बोलताना कॉंग्रेसवर टीका करत पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे.
LetsUpp Exclusive : आय लव्ह माय इंडिया, पर्यटकांसाठी जीव देऊ…, पहलगाम हल्ल्यानंतर टुरिट्स गाईडने मांडली आपली व्यथा
Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack) 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता
पाकिस्तान थांबायचं नाव घेईना! सलग 7 व्या दिवशी नियंत्रण रेषेवर गोळीबार
Pakistan Violates Cease Fire Along Loc 7th Consecutive Night : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) संबंध खूपच बिघडले आहेत. दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान सीमेपलीकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन (Pahalgam Terror Attack) करत आहे. गेल्या 7 दिवसांपासून त्यांच्याकडून सतत गोळीबार सुरू आहे. भारतीय सैन्याकडून (India Pakistan War) योग्य उत्तर दिले जात आहे. आज गुरुवारी […]
भारत व पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर : दिवसभरात काय घडले?
Pahalgam Attack नंतर देश थेट युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यात दिवसभर काय घडले जाणून घेऊयात..
Video : एका झटक्यात पूर्ण पाकिस्तान संपवून टाका, हत्यारं संपली तर वर्गणी…; जरांगेंनीही दंड थोपटले
जालना : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे भारताकडून या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी हालचालींना वेग आलेला असतानाच आता मराठा आरक्षणासाठी मैदान गाजवणारे मनोज जरांगेंनीही (Manoj Jarange) या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आह. तसेच भारतीय लष्कराच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यासाठी दंड थोपटले आहेत. ते पत्रकार परिषदेत […]