पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान (Pahalgam Terror Attack) विरुद्ध कठोर निर्णय घेतले आहेत.
Cabinet Meeting on Security : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेतले (Pakistan) आहेत. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत (CCS) पाकिस्तानला हादरा देणारे पाच निर्णय घेण्यात आले. हे पाचही निर्णय पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. पण भारत सरकारने निर्णय घेतले म्हणजे घेतले यात आता काही बदल होईल याची शक्यता नाही. पण ज्या […]
Indus Water Treaty : मंगळवारी 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack)
India Strict Action Against Pakistan After Pahalgam Attack : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पहलगामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर मोठे निर्णय घेतले आहेत. या हल्ल्यानंतर देशात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या निवासस्थानी सुरक्षा समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीनंतर (Pahalgam […]
Pahalgam Terrorists Attack : मंगळवारी दुपारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terrorists Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून मोठे संकेत देण्यात आले असून पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांकडून उच्चस्तरीय बैठक घेण्यात आलीयं.
Pakistan Army Chief Asim Munir On Jinnah Two Nation Theory : पाकिस्तानचे (Pakistan) लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा विष ओकलंय. त्यांनी लष्करी आस्थापनेचं जुनंच गाणं (Jinnah Two Nation Theory) पुन्हा सादर केलंय. पाकिस्तानी लोकांना त्यांच्या मुलांना इस्लामिक रिपब्लिकच्या निर्मितीचा आधार म्हणून ‘हिंदू (Hindu) आणि मुस्लिमांत तीव्र फरक’ सांगण्यास सांगितलंय. यावेळी बोलताना मुनीर यांनी […]
Los Angeles Olympics 2028 : तब्बल 128 वर्षांनंतर पुन्हा एकदा ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा पुनरागमन होणार आहे. या बाबतची माहिती आंतरराष्ट्रीय
Saudi Arabia Banned 14 Countries : सौदी अरेबियाने मोठा निर्णय घेत भारत आणि पाकिस्तानसह 14 देशांवर तात्पुरता व्हिसाबंदी घातली आहे.
नेपाळनंतर आता बांगलादेश सुद्धा चीनच्या सापळ्यात अडकत चालला आहे. कर्ज आणि आर्थिक सहकार्याच्या जाळ्यात अडकून बांगलादेश भारताशी संबंध बिघडवत आहे.