पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे पडसाद उमटत असतानाच आता बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफच्या जवानाने पाकिस्तानची बॉर्डर ओलांडली.
Pakistan Press Conference After India Action Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) सरकारने भारताच्या कारवाईबाबत मोठा निर्णय घेतलाय. एनएससी बैठकीनंतर पाकिस्तान सरकारने पत्रकार परिषद (Pahalgam Terror Attack) घेतली. यादरम्यान सांगितलं की, भारताने पाकिस्तानविरुद्ध एकतर्फी कारवाई केली आहे. भारताची (Pakistan India Relation) ही कृती बेकायदेशीर आहे. भारताने आमच्याविरुद्ध केलेल्या प्रत्येक कारवाईला आम्ही एक-एक […]
Pahalgham Terror Attack Reliance Foundation offer free treatment to all the injured : एकीकडे जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. याच जखमींसाठी रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) पुढे आले असून, त्यांनी पहलगाम येथील हल्ल्यात जखमी झालेल्यांसाठी मोफत उपचारांची घोषणा केली आहे. ब्रेकिंग […]
How Much Pakistan Spend On Terrorist : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आज तिसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मधुबनी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना म्हटलंय की, ज्या दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना मारलंय, ज्यांनी यासाठी कट रचलाय. त्यांना भयंकर शिक्षा दिली जाईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी (Terrorist) संबंधित असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटने (Pakistan) घेतली […]
Visas to Pak nationals revoked from April 27, medical visas only till April 29 : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करण्यास सुरूवात केली असून, याचाच एक भाग म्हणून आता पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांना पुढील ३ दिवसांत भारत सोडण्याचे आदेश देत या नागरिकांचे व्हिजा केवळ […]
Pakistani Stock Market : जम्मु आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack) 27 पर्यटकांचा मृत्यू
Indus River Water Treaty : पहलगाम हल्ल्याला (Pahalgam attack) प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने सिंधू नदी पाणी करार थांबवला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान (Pahalgam Terror Attack) विरुद्ध कठोर निर्णय घेतले आहेत.
Cabinet Meeting on Security : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेतले (Pakistan) आहेत. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत (CCS) पाकिस्तानला हादरा देणारे पाच निर्णय घेण्यात आले. हे पाचही निर्णय पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. पण भारत सरकारने निर्णय घेतले म्हणजे घेतले यात आता काही बदल होईल याची शक्यता नाही. पण ज्या […]
Indus Water Treaty : मंगळवारी 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack)