Vijay Wadettiwar On Modi government To Operation Sindur On Pakistan : पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड दहशतवादी हल्ला (Operation Sindur ) करण्यात आला होता. यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते. आज त्या दहशतवादी कारवायांना भारतीय सेनेन चोख उत्तर दिले आहे. यावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारकडून केल्या […]
What Is Operation Sindoor Pahalgam Attack Revenge : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) सुरू केले. या कारवाईअंतर्गत, भारताच्या तिन्ही सैन्याने संयुक्त कारवाईअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त ( India Pakistan Tension) काश्मीर (पीओके) मध्ये असलेल्या एकूण 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले (Pahalgam Attack Revenge) केले. परंतु या ऑपरेशनचं नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ असं का […]
India Airstrike In Pakistan Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. एका संयुक्त मोहिमेअंतर्गत, भारताच्या तिन्ही सैन्याने पाकिस्तानमध्ये असलेल्या एकूण 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून कारवाई केली (India Airstrike In Pakistan) आहे. अहवालानुसार या हल्ल्यात सुमारे 90 दहशतवादी […]
Pakistan Internal Security Issues In War With India : भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने (Pakistan Internal Security) सीमेवर आपलं सैन्य तैनात केलंय. परंतु, हे पाऊल पाकिस्तानच्या (Pakistan) अंतर्गत सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. जमियत उलेमा-ए-इस्लाम-एफच्या प्रमुखांनी चिंता व्यक्त केलीय. सीमेवर सैन्य तैनात केल्यामुळे अंतर्गत सुरक्षा कमकुवत होईल, त्यामुळे गुन्हेगारी आणि दहशतवाद वाढू शकतो. पाकिस्तान […]
केंद्रीय गृह मंत्रालयाने (Ministry of Home Affairs) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ७ मे रोजी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत.
Rakhi Sawant ने पाकिस्तानसाठी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
भारतातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक वेबसाइट हॅक झाल्याचा दावा पाकिस्तान सायबर फोर्स या ट्विटर हँडलवरून करण्यात आला.
Moody's report मध्ये मोठे खुलासे करण्यात आले आहेत. त्यानुसार जर भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास पाकिस्तानला मोठं नुकसान सहन करावं लागेल.
Pakistan Earthquake : पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर आली. पाकिस्तानमध्ये 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. या भुकंपामुळे भीतीचे वातावरण पसरले.
Volleyball Men Nations League Venue Shifted From Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील (Pahalgam Attack) 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने काही मोठे पावले उचलले आहेत. याचा थेट परिणाम पाकिस्तानवर झाला. भारताने प्रथम सिंधू नदी करार रद्द केला. यानंतर, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले (India Pakistan Tension) […]