- Home »
- PM Modi
PM Modi
‘बाहुबली’चा कट्प्पा साकारणार मोदींची भूमिका? पंतप्रधानांचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
PM Modi Biopic: बाहुबलीमध्ये (Baahubali) कट्टप्पाची भूमिका साकारणारा अभिनेता सत्यराज (Sathyaraj) गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे.
400 सोडा! बहुमत मिळण्याबद्दल शंका; पवारांकडून इंडिया आघाडीच्या विजयाचा दावा
जनतेमध्ये भाजपच्या विरोधात वातावरण आहे. त्यामुळे 400 पार दावा चालणार नाही. इंडिया आघाडीची सत्ता येईल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
पराभवाच्या भीतीने भाजपने रामाला मैदानात उतरवलं; घाटकोपरमधील बॅनरबाजीवरून राऊतांचे टीकास्त्र
घाटकोपरमध्ये प्रभू श्रीरामाचे बॅनर लागलेत. यावरून संजय राऊतांनी भाजपवर टीका केली. पराभवाच्या भीतीने रामाला मैदानात उतरल्यांचं ते म्हणाले.
माझ्यावर आरोप करणारे अण्णा हजारे, खैरनार आता कुठे आहेत? शरद पवारांचा थेट सवाल
माझ्यावर आरोप करणारे खैरनार, अण्णा हजारेंचं काय झाले? ते कुठे आहेत? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवारांनी केेला.
देशात परिवर्तन अटळ! जनता भाजप आणि मित्रपक्षांचा सुफडा साफ करणार; कॉंग्रेस नेत्याचा दावा
भाजपच्या नेत्यांनी केवळ भडकाऊ भाषणं करून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. दहा वर्षे सत्तेत राहूनही त्यांच्याकडे सांगण्यासासारखे काहीच नाही
उद्या दुपारी आम्ही BJP च्या मुख्यालयात येतोय, हिंमत असेल…; केजरीवालांचं मोदींना आव्हान
, बिभव कुमारच्या यांच्या अटकेनंतर केजरीवाल यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपला (BJP) आव्हान केलं आहे.
… म्हणून उद्धव ठाकरेंना मिरची झोंबली, ठाण्यात देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी आज शेवटचा दिवस आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र
एक ठाकरे भाड्याने घेतला, मात्र विजय इंडिया आघाडीचाच; मोदीजी शपधविधीला या
ठाकरे नावाचा कुणीतरी पाहिजे म्हणून एक ठाकरे भाड्याने घेतलाल आहे असा थेट घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते मुंबईत प्रचार सभेत बोलत होते.
राज ठाकरेंच्या मागण्या अन् आठवलेंच्या कवितांनी गाजवली मोदींची मुंबईतील सभा; पाहा फोटो…
PM Modi यांनी राज्यामध्ये लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारार्थ आज मुंबईमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली.
कलम 370 हटवणाराच संविधानाचा रक्षक; मोदी मुंबईतील सभेत कडाडले
कलम 370 हटवणारा मोदी हाच संविधानाचा एकमेव रक्षक आहे असं म्हण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. ते मुंबईत सभेत बोलत होते.