- Home »
- Politics
Politics
सुजय विखेंचा त्याग म्हणूनच मी आमदार… विवेक कोल्हेंची मंचावरून जाहीर कबुली
सुजय विखेंनी त्याग केला म्हणूनच विधान परिषदेला आमचा नंबर लागला असावा असे म्हणत विवेक कोल्हेंनी सुजय विखे यांचे आभार मानले.
राम मंदिरातील देणगी अपहारप्रकरणी तपासाला वेग; चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचा तात्काळ राजीनामा
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
आधी भाजपला मतदान, मग शिंदे गटात प्रवेश! ओमराजे निंबाळकरांनी महाविकास आघाडीला दगा दिला का?
धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निकालाने महाविकास आघाडीतील मतफुटी उघड केल्याचे बोलले जात आहे.
उद्धव ठाकरेंचा खास निरोप घेऊन कैलास पाटील-वरूण सरदेसाईंची ओमराजेंसोबत तासभर चर्चा; आज जाहीर होणार भूमिका
मातोश्रीवरून खास निरोप घेऊन आमदार कैलास पाटील आणि आमदार वरूण सरदेसाई यांनी मध्यरात्री पुण्यात ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली.
रीलस्टार म्हणून हिणवणी, कुटुंबावर टीका आणि पक्षांतराच्या चर्चा; ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
राजकीय चर्चांमुळे झालेली हेटाळणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील पराभव यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सविस्तर भाष्य केले.
RTI कायद्यातील बदलांवर अण्णा हजारे आक्रमक; शुल्कवाढ आणि नव्या नियमांविरोधात फडणवीस सरकारला उपोषणाचा इशारा
माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आल्याचा आरोप करत अण्णा हजारे यांनी सरकारवर टीका केली.
स्वाक्षरीशिवाय जबाब, पत्राचा रेकॉर्ड गायब, कबुलीजबाबात तफावत, पवनराजे हत्या प्रकरणात सीबीआयवर कोर्टाचे ताशेरे
पारसमल जैन यांना अटक करून त्यांच्यावर मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा जबाब घेण्यात आल्याचा मुद्दा न्यायालयाने अधोरेखित केला.
इथून पुढे औकातीत राहून बोलायचं, तोंड सांभाळून बोलायचं, संजय राऊतांवर ज्योती वाघमारेंनी साधला निशाणा
खासदार ज्योती वाघमारे यांनी पहिल्यांदाच प्रमुख मंचावरून भाषण करत ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला.
आगे आगे देखो होता है क्या, 13 ते 14 आमदार फुटणार असल्याच्या संतोष बंगारांच्या दाव्याने खळबळ
आमदार संतोष बांगर यांनी आणखी एक मोठा दावा करत ठाकरे गटाचे 13 ते 14 आमदार देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.
ना निधी, ना सत्ता, मग विकासकामे कशी करायची?; मतदारसंघातील अडचणी मांडताना खासदार ओमराजे निंबाळकरांची खंत
शिवसेना सोडण्याच्या चर्चांदरम्यान विकासकामे, निधीची कमतरता आणि कार्यकर्त्यांचा वाढत दबाव याबाबत परखडपणे भाष्य केले आहे.