Pankaja Munde on Maharashtra Elections : राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम जोरात वाजू लागले (Maharashtra Elections 2024) आहेत. लवकरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेते मंडळींकडून सेफ पक्षांचा शोध घेतला जात आहे. तर फोडाफोडीच्या राजकारणालाही वेग आला आहे. जागावाटपाच्या चर्चानीही वेग घेतला आहे. या घडामोडी घडत असतानाच विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी मोठे वक्तव्य केले […]
Chandrashekhar Bawankule : राज्यात महायुतीच्या सरकारमध्येही धुसफूस वाढू लागल्याचे दिसून येत आहे. अजित पवार महायुतीत दाखल होऊन त्यांनी थेट अर्थ खात्याचा कारभारच आपल्या हाती घेतला. त्यांनी अर्थमंत्री म्हणून कारभार सुरू केल्यानंतर शिंदे गट आणि भाजपकडून कुरबुरी वाढू लागल्या. इतकेच नाही तर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी माझी लाडकी बहिण योजनेला अर्थ विभागाने विरोध केल्याच्या बातम्याही मध्यंतरी आल्या […]
आरोपी अक्षय शिंदेला टोकाचं प्रायश्चित्त व्हायला पाहिजे होते. त्याला फाशी व्हायला पाहिजे यात कुणाचंही दुमत नाही.
आज गुन्हेगार आहे म्हणून वापरले गेले. उद्या सामान्य माणसाचं काय? पोलिसाला लागलेल्या गोळीचा मेडिकल रिपोर्ट पुढे आला पाहिजे.
Balasaheb Thorat replies to Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीत निवडणुकीआधीच धुसफूस वाढू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास (Congress Party) वाढला आहे. काँग्रेसचे नेते आता थेट मुख्यमंत्रिपदावर दावा सांगू लागले आहेत. त्यांच्या या दाव्यातील हवा काढून घेण्याचं काम खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) केलं. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) […]
एक देश एक निवडणूक हा विषय अत्यंत कठीण आहे. एका वेळी निवडणूक घेतली तर प्रशासनावर मोठा ताण येऊ शकतो.
रिपोर्टनुसार 47 राजकीय पक्षांपैकी 32 पक्षांनी याचे समर्थन केले होते. परंतु, 15 पक्षांनी याचा विरोध केला होता.
जय मालोकरचा मृत्यू हार्ट अटॅकने नाही तर जबर मारहाणीमुळे झाला असा धक्कादायक खुलासा पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये उघड झाला आहे.
मी तुम्हाला शब्द देतो एकदा राज्य हातामध्ये द्या. या महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असे शरद पवार म्हणाले.
जर आज आनंद दिघे असते तर हे आतमध्ये घुसलेले जे लेडीज बार वाले होते, मिंधेसेनेचे लोकं होते त्यांना चाबकाने फोडून काढलं असते.