नितीन गडकरींच्या वक्तव्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महायुतीत भाजप मोठा पक्ष असल्याने तडजोड त्यांनाच करावी लागणार असे वक्तव्य केले.
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वीस टक्क्यांनी कमी केले आहे. कांद्यावरील निर्यातमूल्यही हटवण्यात आले आहे.
एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही. मात्र त्यांच्याबाबतीत आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे.
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत राशिदचा अवामी इत्तेहाद पक्ष रिंगणात आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 25 उमेदवारांची नावं अंतिम केली आहेत. या उमेदवारांनाच तिकीट दिले जाईल.
तुम्ही शरद पवारांना सोडून गेलात तेव्हा घर फुटत असल्याचं तुम्हाला कळलं नाही का? असा सवाल भाग्यश्री अत्राम यांनी केला.
शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी लांबणीवर पडली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 21 ऑक्टोबर रोजी होईल.
मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत कुणीही आरक्षण संपवू शकत नाही. देशाच्या सुरक्षेशीही खेळू शकत नाही.
अजित पवार बारामतीत निवडणूक लढवायला घाबरतात अशी प्रतिक्रिया माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दिली.