फक्त दिल्लीच नाही तर आंध्र प्रदेश, नागालँड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या चार राज्यांत काँग्रेसचा एकही आमदार नाही.
काँग्रेसला आपली राजकीय रणनीती स्पष्ट करण्याची गरज असून पक्षाच्या संघटनेत मूलभूत बदल करणे देखील आवश्यक आहे.
दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झाला. तब्बल 26 वर्षांनंतर भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करणार आहे. सकाळी 11 वाजताच्या आकडेवारीनुसार, 70 पैकी भाजपने तब्बल 40 तर आम आदमी पक्षाने 30 जागा जिंकल्या आहेत. या निकालानंतरआता इंडिया आघाडीतील धुसफूस समोर येत आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला […]
Eknath Shinde On Rahul Gandhi : विधानसभा निवडणुकीत राज्यात लाट नाही तर लाडक्या बहिणींची महालाट धडकली. लाडक्या बहिणी, लाडके
Devendra Fadanvis म्हटलं की, आजची पत्रकार परिषद म्हणजे दिल्लीत पराभव दिसू लागल्याने राहुल गांधींचं हे कव्हर फायरिंग सुरू झालं आहे.
Anand Paranjape Criticize Supriya Sule Rahul Gandhi : खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पुन्हा मतदानात गडबड असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. यावर अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉग्रेस मुख्य प्रवक्ता आनंद परांजपे (Anand Paranjape) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. राहुल गांधी यांना (Rahul Gandhi) उद्याची दिल्लीची […]
Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) आणि विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा
मुंबई : मतदार कुठून आले, कुणाचे नाव यादीत आले, कोणाचे कमी झाले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाने दिली आहेत. राहुल गांधी आता कव्हर फायरचा प्रयत्न करत आहेत. खोटं बोलून स्वत:चं समाधान करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे, दिल्लीच्या निकालापूर्वी नॅरेटिव्ह सेट करत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल […]
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत (Maharashtra Elections) खळबळजनक दावा केला.
PM Modi On Arvind Kejriwal : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मंगळवारी दिल्लीच्या