राजस्थानातील दौसा येथे भीषण अपघात झाला. भाविकांच्या वाहनाची आणि एका ट्रकची जोरदार धडक झाली.
केनियातील दक्षिण पश्चिम भागात अंत्यसंस्कारानंतर माघारी निघालेल्या एका बसचा भीषण अपघात झाला.
महामार्गावर अचानक वाहनाचा ब्रेक लावणे निष्काळजीपणा मानला जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर घडला आहे. खोपोलीजवळ झालेल्या या अघातातत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
सिमेंटच्या कंटेनरने धडक दिल्याने इको कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मुंढेगाव फाट्याजवळ ही घटना घडली.
बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक प्रवासी जखमी झाला आहे.
1 जानेवारी 2026 पासून निर्मित सर्व दुचाकी वाहनांना अँटी लॉक ब्रेक (ABS) बंधनकारक राहणार आहे.
अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्र शोधावेत. तज्ज्ञांच्या साहाय्याने सुरक्षा परिक्षण करावे.
पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.