देवगड-निपाणी राज्यमार्गावर ट्रक आणि बोलेरा यांच्यात भीषण अपघात झाला. अपघातात तिघा युवकांचा जागीच मृ्त्यू झाला.
अपघातातील गाडी ही संकेत बावनकुळे यांच्या नावावर आहे, ते त्या गाडीचे मालक आहेत. अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्येच होते.
मालाड येथील अपघाताची घटना ताजी असतानाच आता मुंबई शहरातील मुलुंडध्ये असाच भीषण अपघात घडला आहे.
एका आलिशान कारने एका महिलेचा जीव घेतला आहे. भरधाव कारच्या धडकेत एका 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
वर्सोवा समुद्रकिनारी झोपलेल्या दोघांना आलिशान कारने चिरडले. या धक्कादायक घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली परिसरातून पंढरपूरकडे निघालेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला.
जालना हद्दीतील (Jalna News) समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला.
टेम्पो ट्रॅव्हलरने पुणे बंगळुरू महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका लॉरीला पाठीमागील बाजूने धडक दिली.
मध्य प्रदेशातील राजगडमध्ये रविवारी रात्री वऱ्हाडी मंडळींना घेऊन चाललेला ट्रॅक्टर अचानक उलटला. यामध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला.
सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील खराडी जकात नाका परिसरात भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला चिरडले.