हलाल आणि झटके यामुळे हिंदुत्वाला झटका बसलाय. आपल्याच लोकांपासून रक्षण व्हावं म्हणून सरकारचे कबरींना रक्षण आहे.
ताटाखालची मांजर झाली आहे अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपवर थेट घणाघात केला आहे.