मुंबईत काल महापूर आला. ही जबाबदारी कुणाची आहे तर एकनाथ शिंदेंची आहे. ते नगरविकासमंत्री आहेत. महापालिका कुणाकडे आहे?
मुंबईत मराठी माणसाचा आवाज टिकवायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नसल्याचं ठासून सांगितलं. इथं कष्टकऱ्यांची ताकद फार
हलाल आणि झटके यामुळे हिंदुत्वाला झटका बसलाय. आपल्याच लोकांपासून रक्षण व्हावं म्हणून सरकारचे कबरींना रक्षण आहे.
ताटाखालची मांजर झाली आहे अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपवर थेट घणाघात केला आहे.