- Home »
- Sanjay Raut
Sanjay Raut
जयदीप आपटेला राऊतांनीच लपवलं होतं; फडणवीसांनीही लगावला खोचक टोला
मला तर असं वाटतं की बहुधा जयदीप आपटेला संजय राऊतांनीच लपवून ठेवलेलं असावा असा टोला फडणवीसांनी लगावला.
Sanjay Raut : वेगळा विदर्भ होईपर्यंत लग्न करणार नव्हता ना? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला
जोपर्यंत शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाहीत अशी घोषणा कोणी केली?, राऊतांचा फडणवीसांना टोला
फडणवीस शेवटच्या पेशव्याचे उत्तराधिकारी, ते शिवरायांच्या इतिहासाचे शत्रू…; संजय राऊतांची जहरी टीका
देवेंद्र फडणवीस हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असून शिवरायांच्या इतिहासाचे शत्रू आहेत. शेवटचे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे उत्तराधिकारी - राऊत
माझा राजीनामा मागितला नाहीतर काहींना अपचन होतं…; फडणवीसांचा राऊतांना खोचक टोला
एखाद्या दिवशी माझा राजीनामा मागितला नाही तर काहींना अपचन होतं, असा खोचक टोला फडणवीसांना संजय राऊतांना लगावला.
“मोदींची माफी राजकीय, महाराष्ट्रानं माफ केलेलं नाही”; राऊतांचं मोदींना प्रत्युत्तर
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या या माफीनाम्यावर टीका केली. मोदींची ही माफी राजकीय माफी आहे.
Shivaji Maharaj Statue: ‘ही मिंध्यांनी पोसलेली अफजलखानाची अवलाद’; राऊतांचा केसरकरांवर प्रहार
मिंध्यांनी पोसलेली अफजलखानाची औलाद आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिपक केसरकरांवर जोरदार टीका केली आहे.
‘मुघलांनीही शिवरायांचा असा अपमान केला नाही’; मुख्यमंत्री अन् बांधकाममंत्री राजीनामा द्या, राऊतांची मागणी
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पाडल्याप्रकरणी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
‘घरात लग्न झालं नाही तरीही फडणवीसांचा राजीनामा मागतील’, नितेश राणेंचा ठाकरेंना टोला
Nitesh Rane : राज्यात सध्या महिलांवर होणाऱ्या आत्याचारावरून सत्ताधारी महायुती (Mahayuti) आणि विरोधक महाविकास आघाडीमध्ये (MVA) आरोप
Sanjay Raut : संजय राऊतांचा कंगनाशी ‘पंगा’; म्हणाले आम्ही तिला…
केंद्र सरकारने कृषी संबंधित तीन विधेयक माघारी घेतले नसते तर, देशात आणखी काही भयंकर घटना घडल्या असत्या.
‘महाराष्ट्राच्या पोलिसांवर गृहमंत्र्यांचा विश्वास नाही’; पवारांच्या सुरक्षेत वाढ, राऊतांचा फडणवीसांना टोला
केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून जोरदार राजकीय घमासान सुरू आहे.