मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण महाराष्ट्राच्या इतिहासातल्या भयानक गुन्ह्यांपैकी एक. या बाबतीत मुग गिळून गप्प बसणं म्हणजे अंतरात्म्याशी गद्दारी
Ajit Pawar म्हणाले, सरपंच संतोष देशमुख (santosh deshmukh) हत्या ही दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांची कोणाचीही गय करणार नाही.
संतोष यांच्या खूप आठवणी आहेत. मी काय काय आठवणी सांगू. माझ्या भावाच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करा. माझ्या
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढवी लागणार आहेत. या प्रकरणाची पार्श्वभूमी आपण
संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. माझे नाव आरोपींसोबत जोडल्याची घटना सभागृहात अनेकदा घडली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली.
जोपर्यंत मुख्य आरोपी वाल्मिक कराड जेरबंद होत नाही तोपर्यंत बीड जिल्हयातील या प्रकरणाशी संबंधित राजकीय नेत्यांना कोणत्याही प्रकारचे मंत्रीपदाची नियुक्ती करु नये