- Home »
- Sharad Pawar
Sharad Pawar
शरद पवारांची मोठी खेळी, आमदार किशोर जोरगेवार तुतारी होती घेणार?
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishore Jorgewar) हेही शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
‘पिपाणी’ चिन्हाचा त्रास होऊ शकतो; पण, लोकसभेएवढा नाही; पवारांच्या नातवाला फुल्ल विश्वास
'पिपाणी' चिन्हाचा त्रास होऊ शकतो; पण, लोकसभेएवढा नाही, असा फुल्ल विश्वास शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांनी व्यक्त केलायं. ते बारामतीत बोलत होते.
शरद पवारांचं टेन्शन वाढलं; निवडणूक चिन्हात ‘पिपाणी’ राहणारच!
Maharashtra Election 2024 : निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा करत राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी
लोकसभेत सरस तरीही विधानसभेसाठी फक्त 75 जागा?; पवारांच्या गुगलीनं सर्वचं बुचकळ्यात
निवडणूक आयोगाकडून आज (दि.15) दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.
“मीच महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणणार”, पक्षाची सूत्रे स्वतःच्याच हाती ठेवण्याचे पवारांचे स्पष्ट संकेत
आपल्याला लांब जायचंय. 84 वर्षांचा होतो की 90 वर्षांचा. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
विधानसभेपूर्वी अजित पवारांना पुन्हा धक्का, आमदार दीपक चव्हाण शरद पवारांच्या पक्षात
MLA Deepak Chavan : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शरद पवार यांनी मोठा धक्का दिला आहे. रामराजे
अजित पवारांनंतर भाजपलाही धक्का, माजी आमदाराचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश
Charan Waghmare joins NCP : राज्यात येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या
‘पवारांना फक्त खुर्चीच दिसते’; सिद्दीकींच्या हत्येनंतर राजीनामा मागताच फडणवीसांचा टोला
शरद पवारांना केवळ सत्ताच पाहिजे आहे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला.
“शरद पवार, तुम्ही आयुष्यभर काय केलंत?” फोडाफोडीच्या राजकारणावरून राज ठाकरेंचा तिखट सवाल
शरद पवार सांगतात की आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलंत आयुष्यभर? ९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली.
..तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर शरद पवारांची मोठी मागणी
गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.