Rajendra Shingne : शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत
बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर होणार्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्यानंतर शरद पवार यांनी शांतता राखावी असं आवाहन केलं आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात लढत होणार.
Laxman Hake : दुसऱ्यांना पाडायची भाषा करणारे मनोज जरांगे हे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी आरक्षणाबाबत काहीच करू शकत नाही.
राज्यातील आताचं चित्र बदलायचं असेल तर सरकार बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यासाठी आपली एकजूट मात्र कायम ठेवा.
आज महाविकास आघाडीच्या मुंबईतील मेळाव्यात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवारांना डिवचलं.
सरकारच्या योजना तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादीकडून जन सन्मान योजनेचे आयोजन करण्यात आले आहे.
आता तुम्हाला जे काही मिळतंय ते घ्या. पण भविष्यात आमचं सरकार आल्यानंतर ही योजना विचारीपणे चालवून भगिनींना जास्त ताकदीने मदत करू
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विवेक कोल्हे विरुद्ध आशुतोष काळे यांच्यात लढत होणार आहे.
अजित पवार हे शरद पवार गटात जाणार का? याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. यावर आता अजित पवारांनी भाष्य केलं.