- Home »
- Shiv Sena
Shiv Sena
शिवसेना मराठवाड्यात कमकुवत का होत गेली?, चौकाचौकात झेंडे दिसणाऱ्या पक्षाला का नाकारलं?
शिवसेनेच्या आमदार खासदार फुटीनंतर अरविंद सावंत, विनायक राऊत, राजन विचारे, बंडू जाधव आणि ओम राजेनिंबाळकर हे ठाकरेंसोबत राहिले.
मिंधेंनी बाळंत होत सहा गद्दारांना जन्म दिला; संजय राऊतांची शिंदे अन् फुटलेल्या खासदारांवर जहरी टीका
ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी त्यांना जय महाराष्ट्र करत शिंदे गटाची वाट धरली आहे. ते आता शिंदेसेनेत प्रवेश करत आहेत.
पूर्वी शिंदे गट म्हणावं लागायचं आता एकच शिवसेना; कोल्हापूरच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंसमोर अमित शहा काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवत ठाकरे गटाचे सहा खासदार गळाला लावण्यास यश मिळवलं आहे.
ज्या माणसाला मोटारसायकल चालवायचं लायसन नव्हत त्याला ट्रकच लायसन दिलं; गुलाबराव पाटलांची ठाकरेंवर टीका
ज्या माणसाला मोटारसायकल चालवायचं लायसन नव्हत त्या माणसाला ट्रकच लायसन दिलं गेलं
कितीही कारणे द्या,सत्य एकच तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे… ओमराजेंसह सहाही खासदारांवर आदित्य ठाकरेंनी डागली तोफ
UBT Split Aditya Thackeray ओमराजे निंबाळकरांनी पक्ष सोडण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली त्यानंतर आदित्य ठाकरेंनी सहाही खासदारांवर तोफ डागली.
भाजप मुंडकं उडवतयं, आमच्या नेत्याने निर्णय घ्यावा; सत्तारांचे भाजपवर आरोप अन् शिवसेनेच्या एकत्रिकरणाची इच्छा
Abdul Sattar यांनी थेट मुलाचा अपक्ष अर्ज भरत भाजपवर खळबळ जनक आरोप आणि थेट दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत मोठा विधान केलं आहे.
एकनाथ शिंदे यांचं पुन्हा एकदा धक्कातंत्र; परभणी-हिंगोलीत मात्तबर बाजूला करत नव्या चेहऱ्याला संधी
शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांसोबतच अल्पसंख्याक समाजाला महायुतीकडे खेचण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंनी टाकलेला हा पत्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
महायुतीमध्ये विधान परिषदेच्या जागा वाटपावरून पेच; शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
या सर्व राजकीय घडामोडींवर शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.
विधानपरिषदेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?, कुणाच्या वाट्याला किती जागा?
विधान परिषदेच्या एकूण 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून, 22 जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
नाशिक वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद निवडणूक; पक्षीय गणित काय अन् कोण इच्छूक?
लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असल्याने जिल्ह्यातील ओबीसी नेतृत्वाला वरिष्ठ स्तरावर संधी मिळत नसल्याची खंतही इथ बोलून दाखवली जाते.