- Home »
- Shivsena
Shivsena
भेदभाव करू नका, लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या; उद्धव ठाकरेंनी सुनावलं
सध्या विजयाचे फटाके कमी पण नाराजीचे बार जास्तच वाजत आहेत, अशी खोचक टीका शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
मंत्रिमंडळातून पत्ता कट; माजी मंत्री तानाजी सावंतांनी डीपी बदलला, नव्या पिक्चरवर कोण?
मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्याने शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी आपला फेसबुक प्रोफाईल पिक्चर बदलून टाकल्याचं समोर आलंय.
मंत्र्यांना ‘एका’ बंगल्याची धास्ती, केसरकरांचं मंत्रिपद हुकल्याने चर्चाही वेगळ्याच!
माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनाच मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आहे. यंदा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही.
नगरविकास, पर्यटन अन् आरोग्य.. शिवसेनेला मिळणार वजनदार खाती; यादीच आली समोर
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला १२ खाती येतील अशी माहिती आहे. त्यानुसार आता हालचाली सुरू झाल्या आहेत.
मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचा दबदबा, दहा मंत्रिपदे; विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात आठ मंत्री
पश्चिम महाराष्ट्रात १० मंत्रिपदे मिळाली आहेत. त्याखालोखाल मुंबई-कोकणला ९, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला ८ तर मराठवाड्याला ६ मंत्रिपदे मिळाली आहेत.
संसदेत सावरकर, हिंदुत्व अन् राहुल गांधी, महाराष्ट्रात MVA मध्ये फुटीची स्क्रिप्ट रेडी ?
Rahul Gandhi : लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी आज संसदेत संविधानावरील चर्चेदरम्यान पुन्हा एकदा वीर सावरकरांवरून पंतप्रधान
EVM प्रतिकृतीचं अरबी समुद्रात विसर्जन, ठाकरे गटाकडून ईव्हीएम हटवा, ‘लोकशाही वाचवा’चा नारा
Shiv Sena Protests Against EVM : विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांकडून ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच देशात आता
सभागृहाच्या अध्यक्षांना मान ठेवण्याचे देखील भान नाही; चंद्रशेखर बावनकुळे ठाकरे गटावर भडकले !
सभागृहाची आपल्याला किती किंमत आहे, हे आज उबाठा गटाने आपल्या वर्तनातून दाखवून दिले, अशा शब्दात Chandrashekhar Bawankule यांनी फटकारले.
Mahayuti Government : ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार, भाजपला मिळणार 22 मंत्रिपदं ?
Mahayuti Government : मुंबईतील आझाद मैदानात महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली आहे.
अजितदादांचं कार्ड अन् १४ आमदार.. २९ महिन्यांत ‘खुर्ची’ फडणवीसांकडे ट्रान्सफर
राज्याच्या राजकारणात २९ महिन्यांनंतर मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शिवसेनेकडून पुन्हा भाजपकडे आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
