- Home »
- Shivsena
Shivsena
मी 20-20 खेळू शकतो, गोऱ्हेंनी फार न्याय दिला नाही; निलंबन मागे घेताच ठाकरेंच्या वाघाची ‘डरकाळी’
विधानपरिषदेत असंविधानिक भाषा (शिवीगाळ)केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी निलंबन केलं होतं.
मोठी बातमी : वसंत तात्यांचा ‘वंचित’ला गुड बाय; ठाकरेंचं शिवबंधन बांधण्याचा मुहुर्त ठरला!
लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंची साथ सोडत वंचितमध्ये प्रवेश केलेले वसंत मोरेंनी प्रकाश आंबेडकरांनाही सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
महाविकास आघाडीत मुख्यमंत्री किती? प्रविण दरेकरांनी यादी वाचत खिल्ली उडवली
विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीत किती मुख्यमंत्री असल्याची यादीच वाचत खिल्ली उडवलीयं. ते विधान परिषदेत बोलत होते.
एकनाथ शिंदेंचा विधानसभेत राहुल गांधींना टोला; ‘आलू डालो…सोना निकालो’
इधर से आलू डालो उधर से सोना निकालो, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टोलेबाजी केलीयं. ते विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलत होते.
दानवे-लाड यांच्यात तू तू में-में! मला बोट दाखवलं तर तोडण्याची ताकद, दानवेंनी धमकावलं…
मला बोट दाखवलं तर तोडण्याची ताकद आहे, या शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमकावलं आहे. दरम्यान, विधिमंडळात आज दानवे आणि लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झालीयं.
शिंदे गटाला नगरमधून धक्का! दिलीप सातपुते उद्धव ठाकरे गटाच्या वाटेवर?
अहमदनगर शिवसेना शिंदे गटाचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांना पायउतार करुन सचिन जाधव यांच्यावर जबाबदारी देण्यात आलीयं. त्यामुळे सातपुते वेगळी भूमिका घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यातील आठ जागांचा तिढा सुटला? महायुतीला चितपट करण्यासाठी महाविकास आघाडीचा मोठा डाव
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी निर्माण झालेला तिढा सोडविण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे.
जेवढ्या जागा तुम्ही घ्याल तेवढ्याच आम्हाला द्या; रामदास कदमांची जागा वाटपाबाबत जाहीर भूमिका
भाजपने विधानसभेत आम्हाला सम-समान जागा द्याव्यात, अशी मागणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे.
वाघाचे दात काढले? देवेंद्र फडणवीसांच्या कारभाराला दिल्लीतून चाप
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्रातील वर्चस्व संपुष्टात आले आहे.
विधानसभेला 100 जागा घ्या नाहीतर, चर्चेसाठी मला मोदी-शाहंकडे न्या : रामदास कदम
Ramdas Kadam यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार बदलायला लावल्याने भाजपवर निशाणा साधला आहे.