- Home »
- Shivsena
Shivsena
Uddhav Thackeray ; आपण ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्याचा अभिमान मोदींना का नसावा?
छत्रपती संभाजीनगर – महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) वज्रमुठ सभा झाली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या बैठकीला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra […]
Uddhav Thackeray ; पाकव्याप्त एक इंच जमीन घेऊन दाखवा, आम्ही तुम्हाला मानू
छत्रपती संभाजीनगर : सावरकरांच्या नावाने यात्रा काढताय तर काढा. पण सावरकरांचे जे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्याचे तुमच्या वर बसलेल्या नेत्यांमध्ये हिंमत आहे का? असा सवाल छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) सभेतून उद्धव ठाकरे यांनी भाजप केला आहे. अमित शहा म्हणाले होते की उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा आणि मला जमीन बघायची होती. पण […]
Uddhav Thackeray होय आमची भाजप विरोधात वज्रमुठ… तुम्ही मोदींना घेऊन या… बघू कोण जिंकतय
Uddhav Thackeray : कन्याकुमारीपासून ते काश्मिरपर्यंत आज भाजप सर्व भ्रष्ट लोकांना घेऊन सरकार स्थापन करत आहे. त्यामुळे ते ज्यांचं बोट पकडून, ज्यांच्या जीवावर मोठे झाले आहे. त्यांनाच विसरले आहेत. नव्हे तर त्यांना संपवण्याची भाषा करत आहे. सत्तेची हाव त्यांची भागातच नाही. त्यामुळे त्यांच्या बरोबर जे येणार नाही. त्यांच्या मागे ईडी, सीबीआय यंत्रणा लावून त्रास देऊन […]
Udhav Thackeray : जगातला शक्तिमान नेता अन् हिंदू पंतप्रधान असूनही…
छ. संभाजीनगर : हिंदू पंतप्रधान असूनही हिंदुंना जनआक्रोश मोर्चे का काढावे लागतात? असा खोचक सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही सोडलेलं नाही. उद्धव ठाकरेंनी आजच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अमित शाहांवरही टीकेची तोफ डागली आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार तयारी सुरु […]
Uddhav Thackeray : चोरांना घेऊन भाजप निवडणूक लढवणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्रासाठी कोरोना काळात जे मी घरात बसून केले. ते या मिंध्ये सरकारला सुरत, गुवाहाटीला जाऊनही करता येत नाही. केवळ चोरी करणे एवढेच यांचा उद्योग आहे. पक्ष, नाव, चिन्ह चोरले आहेत. आता माझा बाप चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी भाजपचे चंद्रकांत पाटील म्हणाले होते की आम्ही काळजावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर […]
Narayan Rane Vs Uddhav Thackeray : ठाकरे फक्त ‘मातोश्री’चे मुख्यमंत्री होते… त्यांचा पक्ष संपला!
Narayan Rane Vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे फक्त अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून राहिले. ते पण मातोश्रीचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काहीही अस्तित्व राहिले नाही. त्यांचा पक्ष संपलेला आहे. आता त्यांच्याकडे फक्त मातोश्री एवढंच काय ते राहिले आहे, अशी सडकून टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर […]
Uddhav Thackeray : राजकारणात कटुता वाढत असताना दिलदार माणूस गेला
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्धर आजारीशी झुंज देणारे पुण्याचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचं आज 73 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुणे आणि गिरीश बापट असे एक अनोखं नातं होतं. सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनानंतर सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त […]
Udhav Thackeray यांच्या उर्दूतील पोस्टरवरून आव्हाड आणि म्हात्रेंमध्ये ट्विटर वॉर
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगलं आहे. या दोन्ही नेत्यांनी ऐकमेकांच्या ट्विटर अकाउंटला टॅग करत शेरे बाजी करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांची नाशिकमधील मालेगावमध्ये सभा झाली. या सभेमध्ये उर्दूमध्ये पोस्टर झळकलं. त्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्यामध्ये ट्विटर वॉर […]
Uddhav Thackeray : बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष!
मालेगाव : भाजपने कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आरोप केलेल्या विरोधी पक्षातील लोकांना पक्षात घेतलयं. परवाच भाजप आमदार वाॅशिंग पावडर बद्दल बोलला. बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष. भाजपातील काही स्वच्छ माणसं कसं हे सहन करतात. चारित्र्यहनन करणे, बदनामी करणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे भारत नाही. तुमच्या कुटुंबीयांबद्दल काही बोलले तर पोलीस घरात घुसतात. आमचे संस्कार म्हणून आम्ही […]
Uddhav Thackeray यांची सडकून टीका… मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याने लिहिलेले पत्र वाचता येत नाही!
मालेगाव : शेतकऱ्यांवर अस्मानी आणि सुल्तानी दोन्ही संकटे आली. मविआ काळात शेतकऱ्यांना महात्मा फुलेंच्या नावाने कर्जमुक्ती योजना राबविली. सत्ता आल्यावर पहिले काम कर्जमुक्तीचे केले. द्राक्ष बागायदारांना मदत करायची. पिकेल ते विकेल. शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे. आज शेतकऱ्यांना भेटलो दागिने गहाण ठेवले. परंतु, नातीचे लग्न लांबले. कृष्णा डोंगरेंच्या रक्ताने पत्र लिहिले पण मुख्यमंत्री वाचून भाषण करतात. […]
