- Home »
- Shivsena
Shivsena
Uddhav Thackeray यांचा शिंदे गटावर हल्लाबोल : गेल्या वर्षी एक ‘कांदा’ ५० खोक्याला विकला गेला!
मालेगाव : कोविड काळात दोन आव्हान होते. एक धारावी तर दुसरं आव्हान मालेगावच होतं. पण मी घरात बसूनही येथील लोकांच्या मदतीने कोविडवर मात केली आहे. हे मिंध्ये गटाला जमणार आहे का, यांचा कृषीमंत्री शेतकऱ्यांशी कशा पद्धतीने बोलतो ते पहा. या मिंध्ये गटाने पक्षाचं नाव चोरले, धनुष्यबाण चोरले पण माझ्या जिवाभावाची माणसं चोरू शकत नाही. अन्यथा […]
Shinde Vs Thackeray मालेगाव सभेआधी ठाकरेंना धक्का!
ठाणे : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच एकनाथ शिंदे गटाने हा ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी आणि नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. साधारणपणे १५ ते २० पदाधिकारी असल्याने उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. […]
Raj Thackeray : ‘कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार पहिल्यांदा पाहिलं’
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवाजी पार्क (Shivaji Park) वरील भाषणातून उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार टीका केली. राज्यात कितीतरी प्रश्न आहेत. सामान्य जनता सरकारकडे बघते आणि हे सरकार कोर्टाकडे पाहतं. कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार मी पहिल्यांदा पाहिलं, अशी टीका त्यांनी शिंदे-फडणवीस […]
Uddhav Thackeray नंतर पवारांनाही निवडणूक आयोग देणार धक्का?
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना धक्का देत शिवसेना नाव आणि चिन्ह हे दोन्हीही एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. आता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोग धक्का देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून […]
Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्ष म्हणून नाहीतर लोकशाही वाचवण्यासाठी केस महत्वाची
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पाहताना आणि सरन्यायाधीशांनी जेव्हा तुषार मेहता यांना जेव्हा अनेक प्रश्न विचारले तेव्हा ही केस फक्त राज्यातील सत्तासंघर्षाच्या निगडित राहिली नसून भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी आहे, असं वाटली असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केले. गेले काही दिवस चालू असलेली राज्याच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपली. या सुनावणीवर जेष्ठ वकील असीम सरोदे यांच्याशी […]
Uddhav Thackeray यांचा गौप्यस्फोट : शिंदेंच्या बंडाबाबत आधीच कल्पना होती!
मुंबई : कल्याण येथे झालेल्या सभेत एकनाथ शिंदे यांनीच भाजप आपल्याला त्रास देत आहे. त्यामुळे आपण भाजपपासून वेगळे झाले पाहिजे. भाजपचा हा अन्याय उगड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. यासाठी डोळ्यात पाणी आणून भाषण केले होते. मग आता भाजपबरोबर तेच डोळे बंद करून गेला का, आता भाजपबरोबर त्रास होत नाही का, अशी सडकून टीका करत एकनाथ […]
Uddhav Thackeray यांचं ठरलं : पदरात काही नाही पडले तरी भाजपशी युती नाही!
मुंबई : कितीही काही झाले तरी चालेल. त्यासाठी आपल्या पदरात काही नाही पडलं तरी चालेल. पण भारतीय जनता पार्टीबरोबर कोणत्याही परिस्थितीत युती करणार नाही. हे महाविकास आघाडीतील (MVA) सर्वच पक्षांनी ठरवले पाहिजे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. महाविकास आघाडीच्या बैठकीत भाजपला चांगलेच झोडपून काढले. महाविकास आघाडीच्या […]
Uddhav Thackeray : शरद पवार पंतप्रधान झाले तरी चालतील… पण तंगड्यात तंगडे घालू नका!
मुंबई : महाविकास आघाडीच्या (MVA) बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भाषण करत असताना काही कार्यकर्त्यांनी ‘पंतप्रधान कैसा हॊ… शरद पवार जैसा हॊ, अशी घोषणा दिली. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) पंतप्रधान व्हावे हे मोठे स्वप्न आहे. ते नक्कीच पूर्ण होईल. पण त्यासाठी महाविकास आघाडीने येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि इतर सर्वच म्हणजे […]
Uddhav Thackeray : पंचामृत म्हणजे आम्ही कोणालाही पोटभर देणार नाही; काही थेंब सरकारी कर्मचाऱ्यांवर टाका
Uddhav Thackeray : “राज्य सरकारने यावेळी अर्थसंकल्प सादर करताना अर्थसंकल्पाला गोड नावं दिल, पंचामृत. पंचामृत या शब्दाचा अर्थच असा आहे की आम्ही कोणालाही पोटभर देणार नाही.” अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे विधिमंडळ आवारात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अर्थसंकल्प, शेतकरी मोर्चा आणि जुनी […]
Uddhav Thackeray : बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी दिलासा पण गौरी भिडे सुप्रीम कोर्टात जाणार
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ठाकरे कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ठाकरे कुटूंबियांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप करत गौरी भिडे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने ठाकरे यांना दिलासा देत ही याचिका फेटाळून लावली आहे. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांचे उत्पन्नाचे स्रोत पहिले तर त्यांचे उत्पन्न आणि मालमत्ता […]
