स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंत नावे नोंदविलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन
या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा सुधारित कार्यक्रम जाहीर झालाय. या कार्यक्रमानुसार या निवडणुकीचे राजकीय फटाकेही दिवाळीनंतरच फुटणार आहेत.
अमोल किर्तीकर आणि रविंद्र वायकर यांच्यातील लोकसभा लढतीत ईव्हीएम मशीनवर शंका घेण्यात आली. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे.