- Home »
- Student
Student
अहिल्यानगर हादरले, भांडण कसे करतात ते दाखवतो म्हणत मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांचा घेतला चावा
आठ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेच्या मुख्याध्यापकांनी गळा दाबून हवेत उचलल्याचा आणि त्याच्या हाताला चावा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आमदार रोहित पवार यांनी घेतली जंतरमंतरवरील आंदोलकांची भेट, राहुल गांधींकडं केली ‘ही’ मोठी मागणी
विद्यार्थींनीवर होत असलेल्या लाठीचार्ज आणि हल्ल्यावरुन पोलिसांवरही रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
ZP च्या शाळेत शिकलेली श्रावणी कुदळे NEET परीक्षेत मुलींमध्ये देशात पहिली, जाणून घ्या तिच्या यशाचे गुपित
सध्या दौंड तालुक्यातील खडकी येथील तिच्या निवासस्थानी अनेक मान्यवर प्रत्यक्ष भेट देऊन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
NTA प्रमुखांचा NEET पेपरबद्दल मोठा दावा; पेपर फुटला नाही तर…
शिक्षण मंत्रालयाच्या संदर्भातील संसदेच्या संयुक्त समितीसमोर एनटीएच्या महासंचालकांनी आपली बाजू मांडली.
कोकण पुन्हा अव्वल तर, छ.संभाजीनगरचा निकाल सर्वात कमी; वाचा दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २९,५०६ खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
CBSC Exam : ‘ऑन-स्क्रीन मार्किंग सिस्टम’ ने उत्तरपत्रिकांची होणार चेकिंग; नेमका फायदा कुणाला?
CBSC Board Exam CBSC Board Exam केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बोर्ड परीक्षा काही दिवसांत सुरू होणार आहेत. त्याआधी बोर्डाने एक मोठी घोषणा केली आहे.
पुण्यातील सरकारी व अनुदानित शाळांमधील 750 हून अधिक विद्यार्थ्यांनी सादर केल्या नवकल्पना
Salaam Bombay Foundation : भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या पुणे नॉलेज क्लस्टरने, सलाम बॉम्बे
सॉरी, आई… चिठ्ठीत शिक्षिकांची नावं लिहित सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत जीवन संपवलं…
Sangli student ने दिल्लीमध्ये शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का! सीबीएसईने बदलले परीक्षा नियम, मोठी अडचण…
सीबीएसई बोर्डाने यंदाच्या परीक्षांसाठी काही महत्वाचे बदल जाहीर केले आहेत. हे नियम पाळणे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बंधनकारक असेल.
शिक्षण भरपूर मिळतं पण माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय : डॉ. शां.ब. मुजुमदार
पुणे : शिक्षण केवळ परीक्षा, गुण, पदवी नव्हे तर शिक्षण म्हणजे एक नवी पिढी घडवणे आहे. या शिक्षण घेणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की तुम्ही कितीही शिकलात तरी माणूस व्हायला शिकलं पाहिजे. मात्र आजच दुर्दैव अस आहे की शिक्षण भरपूर मिळतं पण माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, डॉ. […]