पुणे : शिक्षण केवळ परीक्षा, गुण, पदवी नव्हे तर शिक्षण म्हणजे एक नवी पिढी घडवणे आहे. या शिक्षण घेणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की तुम्ही कितीही शिकलात तरी माणूस व्हायला शिकलं पाहिजे. मात्र आजच दुर्दैव अस आहे की शिक्षण भरपूर मिळतं पण माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, डॉ. […]
Student molested नागपूरच्या सरकारी मुलींच्या वसतिगृहामध्ये घुसून एका अज्ञाताने एका विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Maharashtra Child Crime: शाळा- कॉलेजेसच्या गणवेशात दिसणारी मुलं, आता गुन्हेगारीच्या दुनियेत पाऊल टाकत आहेत. हे फक्त चित्रपटातच नाही, तर आपल्या आजूबाजूला घडत आहे! पुण्यातल्या एका कॉलनीत नुकताच घडलेला प्रकार महाराष्ट्रातील अल्पवयीन गुन्हेगारीच्या वाढत्या संकटाकडे लक्ष वेधतो. १६-१७ वर्षांच्या काही मुलांनी मिळून रात्रीच्या अंधारात एका मोबाईल दुकानात चोरी केली. पोलिसांनी त्यांना पकडलं असता, “नवा फोन हवा […]
Maharashtra School Timetable Changed : विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची ( Maharashtra School) बातमी समोर आलीय. येत्या 16 जूनपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. तर शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांसह पालकांनी तयारी सुरू केली आहे. शाळेसाठी नवीन दप्तर, वॉटर बॉटल, वह्या आणि पुस्तकांची खरेदी देखील त्यांनी सुरू केली आहे. अशातच शाळांच्या वेळापत्रकाबाबत (Maharashtra School Timetable Changed) महत्वाचा निर्णय […]
Indiscriminate firing एका विद्यार्थ्याने शाळेमध्ये बंदूक घेऊन जात अंदाधुंद गोळीबार केला आहे. यामध्ये तब्बत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
Republic Day holiday For School Students cancelled : देशाचा प्रजासत्ताक दिन (Republic Day) काही दिवसांवर येवून ठेपलाय. संपूर्ण देशासह राज्यात देखील प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 26 जानेवारी सकाळी झेंडावंदन केल्यानंतर सार्वजिनिक सु्ट्टी आतापर्यंत देण्यात येत होती. परंतु आता याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. शालेय विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिनाची सुट्टी (26 January […]
टसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारने कोणताही जीआर काढलेला नाही, कोणत्याही परिस्थिती शाळा बंद करणार नाही - केसरकर
पेपरफुटीचे खोटे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे आज राज्यातील ३५-५० लाख युवा खोटं बोलत आहेत का?
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात NCERT च्या पुस्तकांमध्ये INDIA ऐवजी भारत लिहण्याची शिफारस करण्यात आली होती.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवत मोठा निर्णय जाहीर केला असून, यंदाच्या 2024-25 च्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थांना भारतीय विद्यापीठांमध्ये वर्षातून दोनदा प्रवेश घेता येणार आहे