Ambadas Danve : एवढी मोठी मेजॉरिटी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री आणि गटनेता ठरवायला वेळ लागले पाहिजे नाही खरंतर यामुळे 'दाल में कुछ काला
Sharad Pawar On EVM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा संपूर्ण देशात ईव्हीएम (EVM) विरोधात विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास
Uddhav Thackeray Should Merge Party For Opposition Leader Post : राज्यात विधानसभा निवडणुकीचं सुप वाजलंय. जनतेने बहुमताने महायुतीला निवडून दिलंय. विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Election 2024) भाजप महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळालंय. 288 मतदारसंघांतील तब्बल 237 जागांवर भाजप महायुतीचा विजय झाला आहे. त्यामुळे, आता राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झालंय. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत […]
समोर फडणवीस असले तरी तुम्ही वीस आहात, तुम्ही त्यांना पुरून उरा, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला.
भरत गोगवाले यांनी ठाकरे गटाचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे शपथपत्र लिहून घेणार आहेत.
Sanjay Raut Reaction On Mahavikas Aghadi Defeat : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) महायुतीला बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीचा पराभव झालाय. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पराभवाला नेमकं कोण जबाबदार आहे, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट वक्तव्य केलंय. […]
ठाकरे गटाचे पाच आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी केला आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Results : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) शिवसेना नेमकी कोणाची? हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. आज जनतेने मात्र आपला कौल दिला आहे. मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याचं समोर आलंय. आतापर्यंतच्या कलानुसार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला मताधिक्य मिळाल्याचं दिसतंय. जनतेने महायुतीला कौल दिल्याचं दिसत आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) […]
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती असेल याचीही चाचपणी या सर्वेक्षणात करण्यात आली होती. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वाधिक लोकांनी शिक्कामोर्तब केलं आहे.
Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.