- Home »
- Vote Chori
Vote Chori
उद्यापासून लोकसभेचं हिवाळी अधिवेशन; केंद्र सरकार ‘हे’ 14 विधेयक मांडणार
नेहमी प्रमाणे यावेळीही अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. सर्व पक्षाचे सदस्य या बैठकीला होते.
कधी सीमा तर, कधी स्वीटी म्हणून ब्राझिलियन मॉडेलने मतदान केले’, राहुल गांधींनी ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडला
Rahul Gandhi The H Files PC : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे मतचोरीच्या
सरकारमधील मंत्रीच जातीयवादी विधान करत असेल तर… पवारांची शेलारांचं नाव न घेता टीका
Sharad Pawar यांनी मंत्री जर धार्मिक आणि जातीय तेढ वाढवत असेल तर ते राज्याच्या दृष्टीने हिताचं नाही. असं म्हणत शेलारांचं नाव न घेता टीका केली
Vote Chori : राहुल गांधी कितीही ओरडू दे पण, कलम 16 मुळे निवडणूक आयुक्त ‘आजन्म’ सेफ
Vote Chori चा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे, पण ते निवडणूक आयुक्तांविरोधात न्यायालयात जाऊ शकत नाही कारण एक कायदा आयुक्तांना सेफ ठेवतो.
टार्गेट करून दलित, ओबीसींची नावे वगळली; हायड्रोजन बॉम्ब न फोडता राहुल गांधींचा नवा धमाका
कर्नाटकातील अलांडमध्ये ६,०१८ मते वगळण्यात आली. फक्त १४ मिनिटांत १२ मते वगळण्यात आल्याचेही आम्हाला तपासात आढळून आले.
निवडणूक आयोगाकडून ‘त्या’ आरोपांची चिरफाड; SIR’ ते मत चोरीवर दिलं थेट उत्तर
बिहार मधील SIR आणि मतचोरीच्या आरोपांमुळे देशभरातील वातावरण तापले आहे. राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला होता.
राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याच्या दाव्यावरून घूमजाव; वकिलांच्या परस्पर दाव्यानंतर काँग्रेसच्या सूचना
राहुल गांधींनी आपण मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे, अशी माहिती लेखी स्वरुपात पुण्यातील विशेष न्यायालयात दिली.
मतांची चोरी करून सत्तेत बसलेत; वोट चोरी म्हणत उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट वार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विदर्भ आणि मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.
निवडणूक आयुक्त हे सर्वोच्च न्यायालय अन् राष्ट्रपतींपेक्षा मोठे आहेत का ? उद्धव ठाकरे कडाडले
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयुक्त सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत का, असा सवाल त्यांनी केला.
आमची निवडणूक आयोगाविरोधात लढाई, सरकार का मध्ये पडतंय?, ठाकरेंचा सवाल
मतांची छाटणी करायची आणि आपली मत वाढवाची हा लोकशाहीवरचा दरोडा आहे. हे सरकार दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या करत आहे,
