Vote Chori चा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे, पण ते निवडणूक आयुक्तांविरोधात न्यायालयात जाऊ शकत नाही कारण एक कायदा आयुक्तांना सेफ ठेवतो.
कर्नाटकातील अलांडमध्ये ६,०१८ मते वगळण्यात आली. फक्त १४ मिनिटांत १२ मते वगळण्यात आल्याचेही आम्हाला तपासात आढळून आले.
बिहार मधील SIR आणि मतचोरीच्या आरोपांमुळे देशभरातील वातावरण तापले आहे. राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला होता.
राहुल गांधींनी आपण मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे, अशी माहिती लेखी स्वरुपात पुण्यातील विशेष न्यायालयात दिली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विदर्भ आणि मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयुक्त सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत का, असा सवाल त्यांनी केला.
मतांची छाटणी करायची आणि आपली मत वाढवाची हा लोकशाहीवरचा दरोडा आहे. हे सरकार दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या करत आहे,
जर सरकार आम्हाला निवडणूक आयोगापर्यंत पोहोचू देत नसेल, तर त्यांना कशाची भीती आहे हे आम्हाला समजत नाही? - खर्गे
ECI replies to Rahul Gandhi Alligation : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर (ECI) केलेल्या गंभीर आरोपांना आता निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. राहुल यांच्या आरोपांची ‘स्क्रिप्ट’ जुनी आहे आणि ती ‘जुन्या बाटलीत नवीन दारू’ सारखी आहे, असे आयोगाने म्हटले आहे. २०१८ मध्ये कमलनाथ यांनीही असेच आरोप केले होते, जे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले […]