देशात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे, हवामान विभागाकडून अनेक राज्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून 7 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गुरुवारपासून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार काल दुपारपासूनच राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती.
हवामान विभागाने आज आणि उद्या मुंबई, ठाणे ज जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
आजपासून 18 ऑगस्टपर्यंत काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान विभागाने दिला आहे.
आज सातारा, सांगलीसह मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आज तळकोकणासह थेट विदर्भापर्यंत पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे.
काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पावसाने कमबॅक (Maharashtra Rain Update) केले आहे.
हवामान विभागाने आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
Maharashtra Weather Update Heavy Rains : राज्यात अनेक भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढताना दिसत (Maharashtra Weather Update) आहे. विशेषतः कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या भागांत हवामान विभागाने (Heavy Rains) मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, उपनगर आणि तळ कोकणात पुढील चार दिवस पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना (Maharashtra Rain) […]