- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
मी शिर्डीत..म्हणूनच कोल्हापुरचा पूर टळला, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचा अजब दावा…
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या वेगळ्याचं दाव्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. मी शिर्डीत असल्यानेच कोल्हापुरला पूर टळला, असा अजब दावा शिक्षणमंत्री केसरकर यांनी केला आहे. दरम्यान, केसरकर शिर्डीत साईबाबांचरणी लीन झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांच्या या अजब दाव्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. आयआयटी बॉम्बेच्या निर्णयाने खळबळ; मांसाहारी […]
-
Sambhaji Bhide : भाजप खासदार संभाजी भिडेंच्या पाठिशी, यशोमती ठाकुरांनाही ललकारलं…
Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा अपमान आम्हाला अजिबात सहन होणार नसल्याचा इशाराच भाजपचे जिल्हाध्य़क्ष, खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिली आहे. दरम्यान, अमरावतीत संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर राज्यभरातून विरोधकांकडून भिडेंच्या विधानाचा निषेध करण्यात आला. त्यातच आता काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनीही भिडेंवर टीकेची तोफ डागली […]
-
Sangli News : संभाजी भिडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक; तर काँग्रेसनेही सांगितली निषेधाची तारीख
सांगलीत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करुन त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करण्यात आले आहे. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल भिडेंनी केलेल्या विधानाचं समर्थन केलं आहे. भिडे यांनी केलेल्या विधानानंतर राज्यभरातील सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता भिडेंच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करुन विधानाचं समर्थन केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ‘आनंद दिघेंचं नाव […]
-
Ahmednagar News : ते फिल्मी स्टाईल आले..बस थांबवली..अन् पोरींना घेऊन ते पळाले
Ahmednagar News : अहमदनगर शहरातील कायदा व सुव्यवस्था सध्या अक्षरश: धोक्यात आली आहे. दरदिवशी गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच नगरमध्ये अगदी सिनेमाला शोभेल अशी घटना घडली आहे. काही जण दुचाकीवर आले त्यांनी एक चालू बसला रस्त्यातच थांबवले. बसमध्ये बसलेल्या दोन मुलींना मारहाण करत आपल्यासोबत घेऊन गेले. अचानक झालेल्या घटनेनं बसमधील […]
-
दाखवलेले स्वप्न पूर्ण न करणाऱ्या नेत्यांची लोक धुलाई करतात, नितीन गडकरींची फडणवीसांसमोर टोलेबाजी
Nitin Gadkari News : लोक म्हणतात तुम्ही काहीही स्वप्न दाखवता, पण लक्षात ठेवा स्वप्न दाखवणारे नेतेच लोकांना आवडतात, पण दाखवलेले स्वप्न पूर्ण करीत नाही अशा नेत्यांची लोक धुलाई केल्याशिवाय देखील राहत नसल्याची टोलेबाजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्या मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात गडकरींनी हे भाष्य केलं आहे. […]
-
गायक सोनू निगमच्या 50 व्या वाढदिवसाला दिग्गज कलाकारांची हजेरी…
-
सोनू निगमचा 50 वाढदिवस थाटामाटात, दिग्गज नेत्यांसह कलाकारांची हजेरी…
Sonu Nigam : गायक सोनू निगमचा आज 50 वा वाढिदवस आहे. सोनू निगमने त्याचा 50 वाढदिवस मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये धुमधडाक्यात साजरा केली. यावेळी सोून निगमने गाण्यांची मैफिल रंगवत थाटात वाढदिवस साजरा केला आहे. या वाढदिवसाला अनेक दिग्गज नेत्यांसह कलाकारांनी हजेरी लावत सोनूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “गुरुजीला अटक करा बोलला” : भिडेंविरोधातील भूमिकेनंतर पृथ्वीराज […]
-
कार्यकर्त्याला पाठबळ नाही मिळालं तर खच्चीकरण होतं, मुख्यमंत्री शिंदेंची टीका
कार्यकर्त्याला पाठबळ नाही मिळालं तर खच्चीकरण होतं, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केलीयं. दरम्यान, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. Delhi Crime : […]
-
Tamil Nadu : भाजपच्या ‘एन मन, एन मक्कल’ यात्रेला सुरुवात; मंत्री शाह यांनी दाखवला हिरवा झेंडा
Tamil Nadu : तमिळनाडूमध्ये भाजपच्या ‘एन मॅन एन मक्कल'(My Land My People) या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला आहे. दरम्यान, यावेळी मंत्री अमित शाह यांनी तामिळनाडूच्या जनतेला संबोधित केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी तमिळ भाषा येत नसल्याने जनतेची दिलगिरी व्यक्त करीत हिंदीतून भाषण केलं आहे. […]
-
बीआरएसमध्ये कोणती जबाबदारी? माजी आमदार मुरकुटेंनी स्पष्टच सांगितलं…
Ahmednagar News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने महाराष्ट्रातही आपले पाये रोवली आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी घरच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत बीआरएसचं नेतृत्व स्वीकारलं आहे. आता माजी आमदार भानूदास मुरकुटेंनीही बीआरएस पक्षाची माळ गळ्यात बांधली आहे. बीआरएसमध्ये प्रवेश केल्यानंतर भानुदास मुरकुटेंनी माध्यमांशी संवाद साथला आहे. जिल्ह्यातच मर्यादित न राहता संपूर्ण […]









