- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
अलिया-रणवीरचा ‘Rockey Or Rani ki Prem Kahani’ चित्रपट संकटात, चित्रपटातील संवादांवर सीबीएफसीची कात्री…
अभिनेत्री अलिया भट्ट आणि अभिनेता रणवार सिंगच्या आगामी चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. रणवीर आणि अलियाचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच चित्रपट अडचणीत सापडला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) या चित्रपटाचं पुनरावलोकन केलं असून चित्रपटातील संवादावर आक्षेप घेतला आहे. सीन्समधील संवाद बदलण्याबाबत […]
-
Irshalwadi Landslide : इर्शाळगडावर संचारबंदी! सलग चौथ्या दिवशीही सर्च ऑपरेशन सुरुच…
Irshalwadi Landslide : अतिवृष्टीमुळे डोंगर खचला आणि इर्शाळवाडी गावावर दुखा;चा डोंगरच कोसळला. अचानक डोंगराचा काही भाग खचल्याने इर्शाळवाडी (Irshalwadi Landslide) गावच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलंय. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 106 नागरिकांना बाहरे काढण्यात यश आलं असून 27 मृतदेशांचा शोध घेण्यास एनडीआरएफच्या टीमला यश आलं आहे. दरम्यान, अद्यापही 78 नागरिकांच्या शोधात एनडीआरएफच्या टीमचं सर्च ऑपरेशन सुरुच आहे. […]
-
Manipur violence : भारतीय म्हणवून घ्यायची लाज वाटते, गौतम गंभीरनेही व्यक्त केला संताप…
Manipur Violence : मणिपूर घटनेवरुन देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. देशातल्या सर्वच स्तरातील नागरिकांमधून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला फटकारलं आहे. अशातच आता भारतीय क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर यांनीही या प्रकरणावर भाष्य करीत संताप व्यक्त केला आहे. गंभीर यांनी एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी संवाद […]
-
IAS Transfer : केंद्राच्या दट्ट्यानंतर थेट आयएएसच जिल्हाधिकारीपदावर!
राज्यात ४१९ आयएएस पद आहेत. यातील फक्त ३२८ आयएएस अधिकाऱ्यांना थेट पोस्टिंग मिळाली आहे. यातही जिल्हाधिकारी आणि महत्त्वाच्या पदावर प्रमोटी अधिकारी यांची नियुक्ती केली जात होती. गेल्या १० वर्षात महाराष्ट्रात काही निवडकच जिल्ह्यात थेट आयएएस अधिकारी नेमले गेले आहेत. याबाबत थेट केंद्र सरकारकडे तक्रार करण्यात आली होती. Khalistan News: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने थेट […]
-
Pune News : आयुष प्रसाद यांची बदली! आर.एस. चव्हाण जिल्हा परिषदेचे नवे सीईओ…
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची जळगाव जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. आयुष प्रसाद यांच्या जागी आता आर. एस. चव्हाण पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत. राज्यातील 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आले आहेत. भाजपचा पुन्हा ‘माधव’ फॉर्म्युला, 48 पैकी 45 जागांसाठी रणनीती आखली शिंदे-फडणवीस सरकारमध्ये […]
-
नगरकरांनो सतर्क रहा! वादळी वाऱ्यासह धो-धो पाऊस बरसणार…
अहमदनगरकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आज आणि उद्या जिल्ह्यात विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. टीसीला तिकीट विचारणं पडलं महागात! फुकट्या प्रवाशानं दगडाने डोकं फोडलं… हवामान विभागाच्या अंदाजानूसार 19 जुलैपासून राज्यभरात सर्वत्रच जोरदार […]
-
टीसीला तिकीट विचारणं पडलं महागात! फुकट्या प्रवाशानं दगडाने डोकं फोडलं…
टीसीला तिकीट विचारणं पडलं महागात पडलं आहे. एका फुकट्या प्रवाशाला तिकीट विचारताच त्याने टीसीचे दगडाने डोकं फोडल्याची घटना घडली. रेल्वेत प्रवास करत असलेल्या एका फुकट्या प्रवाशाला तिकीटाची विचारणा करताच त्याने तिकीट निरीक्षकाचे (टीसीचे) दगडाने डोकं फोडलं आहे. ही घटना दौंड कॉर्ड लाईन मार्गावर घडली असून या प्रकरणी अहमदनगर लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]
-
मणिपूर घटनेचे पुण्यात पडसाद! पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी…
Manipur Violence : मणिपूर हिंसाचारावरून देशभरात संतप्त आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोनामध्ये काँग्रेस पक्षाकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. अशातच पुण्यात काँग्रेसकडून ‘मूक’ आंदोलन करीत केंद्र सरकार तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यात आला आहे. तुळशीबाग इथल्या मारुती चौकात काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आलं आहे. ‘सर्वच विरोधी पक्ष नेते सत्तेत; […]
-
Manipur Violence : हल्ला करुन जमावाने मुलींसह महिलांना विवस्त्र केलं, पीडितेने सांगितली आपबिती…
Manipur Violence : मणिपूरच्या महिलांच्या व्हायरल व्हिडिओमुळे देशभरात वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. सर्वोच्च न्यायालय ते थेट संसदेने या घटनेची दखल घेतली आहे. घटनेतील चार आरोपींना अटकही करण्यात आलीय खरी मात्र, व्हिडिओमध्ये दिसलेल्या दृश्यांनंतर आणि आधीही अनेक गोष्टी घडल्या असून ज्या माध्यमांसमोर प्रभावीपणे आलेल्या नाहीत. व्हिडिओतील पीडित दोन महिला वगळता इतर महिलांना या घटनेची आपबिती माध्यमांना […]
-
Irshalwadi Landslide : 36 तासांची झुंज यशस्वी! मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या महिलेसाठी जवान ठरले ‘देवदूत’…
Raigad Irshalwadi Landslide Update : इर्शाळवाडीतल्या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका महिलेसाठी एनडीआरएफचे जवान देवदुतच ठरले आहेत. या महिलेची मातीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल 36 तासांची झुंज यशस्वी झाली आहे. या महिलेला एनडीआरएफच्या जवानांनी जिवंत बाहेर काढले असून या थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Irshalwadi landslide : झोपड्या तोडणारे वनविभागाच आता आरोपाच्या पिंजऱ्यात इर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत […]










